• आमची भूमिका मनोगत विकास आराखडा कशासाठी ? महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा --> आजचा महाराष्ट्र  विकास म्हणजे काय? जगातील बदलते वारे  आजचा महाराष्ट्र (चलचित्र ) --> होय. हे शक्य आहे 
  • मुलभूत गरजा आणि दर्जेदार जीवनमान पुरेसं अन्न पिण्याचे पाणी निवारा आदिवासी विकास महिला कायदा व सुव्यवस्था आरोग्य क्रीडा बाल संगोपन प्राथमिक शिक्षण रोजगार
  • पायाभूत सुविधा दळणवळण वीज पाण्याचे नियोजन महाराष्ट्रभर शहरांचे जाळे! घनकचरा व्यवस्थापन मलनिस्सारण मोकळ्या जागा इंटरनेट उपलब्धता पर्यावरण जैवविविधता
  • प्रशासन सक्षम स्थानिक प्रशासन प्रकल्पांसाठी लोकसहभाग महापौर परिषद नियोजनात लोकसहभाग केंद्र- राज्य संबध राज्याचे कर धोरण डिजिटल प्रशासन कायदा आयोग राज्याचे परराष्ट्र धोरण प्रादेशिक असमतोल राजकीय पक्ष सुधारणा लोकप्रतिनिधींची कामे
  • प्रगतीच्या संधी राज्याचं औद्योगिक धोरण राज्याचं व्यापार धोरण शासन व उद्योग कृषी पर्यटन उच्चशिक्षण व्यवसाय शिक्षण
  • मराठी अस्मिता भाषा आणि समाज दैनंदिन वापरात मराठी प्रशासनात मराठी डीजीटल जगात मराठी शिक्षणात मराठी जागतिक व्यासपीठावर मराठी मराठी साहित्य व कला मराठी कला प्रसार --> गड आणि किल्ले संवर्धन पारंपारिक खेळ मराठी संस्कृतीचा अभ्यास -->
  • संदर्भ मुलभूत गरजा दर्जेदार जीवनमान पायाभूत सुविधा प्रशासन प्रगतीच्या संधी मराठी अस्मिता
  • प्रश्नाचे स्वरूप

असं का होतं?

  • काय करायला हवं
  • महत्त्वाची कल्पना

पाण्याचे नियोजन

शहरांचे जाळे, घनकचरा व्यवस्थापन, महत्वाच्या कल्पना, मोकळ्या जागा, इंटरनेट उपलब्धता, कचरा व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापनातून कचर्‍याचा पुनर्वापर.

आपण जसजशी भौतिक प्रगती करतो, तसतसं आपलं वस्तू वापरण्याचं प्रमाण वाढतं आणि पर्यायाने आपण निर्माण केलेल्या कचर्‍याचे प्रमाण आणि प्रकारही अधिक वाढतात. पण, तो कचरा साठवून राहिल्याने त्याचा नागरिकांवर व पर्यावरणावर दुष्परिणाम होतो. त्यामुळे कचरा हा योग्य पद्धतीने निकाली काढला गेला पाहिजे. सर्व कचरा हानिकारक नसतो. कचर्‍याचे अनेक प्रकार असतात. त्यातील मुख्य दोन प्रकार म्हणजे सेंद्रिय आणि असेंद्रिय. असेंद्रिय कचरा अनेक पद्धतीने पुन्हा वापरण्यासाठी उपयोगात आणला जाऊ शकतो. सेंद्रिय कचरा, प्रत्येक माणसाला उपयोगात आणणे सहज शक्य आहे. पण, या सगळ्यासाठी इच्छाशक्ती असणं अत्यावशक आहे. कचर्‍यागकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलायला हवा. कचरा ही समस्या म्हणून न पाहता त्याकडे एक संधी म्हणून पाहायला हवे.

प्रश्नाचं स्वरूप

घनकचरा म्हणजे रोजच्या वापरातून उरलेल्या निरुपयोगी वस्तूंचा साठा. आपली घरे, कार्यालये, दुकाने, भाजी मंडया, उपहार गृहे, सार्वजनिक संस्था, औद्योगिक संस्था, रुग्णालये, शेती, बांधकामे या सर्व ठिकाणांहून अनेक वेगवेगळ्या प्रकारचा कचरा रोजच्या रोज तयार होत असतो. आपण आपल्या घरातल्या टाकाऊ वस्तू, कचरा सरळ घराबाहेर फेकून देतो. सोसायटीच्या आवारात, सार्वजनिक रस्त्यांवर, नाल्यांमध्ये, समुद्र - नद्यांमध्ये अगदी कुठेही आपण कचरा फेकतो. याबद्दल आपल्याला कोणी प्रश्न विचारत नाही किंवा दंडही करत नाही.

महाराष्ट्रात एका वर्षात अंदाजे ९३ लाख टन कचरा तयार होतो (महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस दर दिवसाला अंदाजे ०.१४ ते ०.६३ किलो कचरा करतो). त्यापैकी ७५ लाख टन घनकचरा (सुमारे ८०%) हा नगरपालिका क्षेत्रांत तयार होतो. म्हणजेच वर्षाला सुमारे ९३००० मालगाडीचे डबे भरतील एवढा कचरा महाराष्ट्रात तयार होतो. या ९३००० डब्यांपैकी ७५००० डबे शहरांमधल्या कचर्‍याचेच असतात!! हा सर्व कचरा केवळ मुख्य करून शहरांमध्ये तयार होणारा आहे. याशिवाय महाराष्ट्रात दरवर्षी इतर प्रकारचा कचराही निर्माण होतो (पहा तक्ता क्र. १).

तक्ता क्र. १ – महाराष्ट्र राज्यात दरवर्षी निर्माण होणारा इतर कचरा

घरगुती कचरा ७५
विषारी (Hazardous) कचरा १८
दवाखान्यांमधला कचरा ०.११
इ-कचरा ०.२०

जागतिक बॅंकेच्या एका अंदाजानुसार १ २०२५ मध्ये महाराष्ट्राच्या शहरी भागातून दर रोज ५७,६०० टन एवढा कचरा निर्माण होणार आहे!

महाराष्ट्रात दर दिवशी ४३.५ टन बायोमेडिकल कचरा २ तयार होतो. देशामध्ये तयार होणार्‍या एकूण बायोमेडिकल कचर्‍यापैकी ६०% कचरा हा एकट्या महाराष्ट्रात तयार होतो.

महाराष्ट्रात दरवर्षी एकूण १८ लाख टन विषारी कचरा तयार होतो. हा कचरा वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये तयार होतो, उदा. रासायनिक, पेट्रोकेमिकल, कागद तयार करणारे, चामड्याचे व इतर कारखाने.

तक्ता क्र. २ - विभागनिहाय विषारी कचर्‍याची निर्मिती (MPCB, 2012) ३

अमरावती ०.०६९
कोल्हापूर ०.५९
चंद्रपूर ०.८५
नागपूर ०.८८
नाशिक १.०१
औरंगाबाद १.३२
नवी मुंबई १.४२
पुणे १.५१
ठाणे १.५८
रायगड २.५५
कल्याण २.६१
मुंबई ३.६६

जुने टी.व्ही., म्युझिक सिस्टिम्स, रेडिओ, मोबाईल, ओव्हन, कम्प्यूटर, प्रिंटर, मोबाईल आणि लॅपटॉपच्या बॅटर्‍या इत्यादी वस्तूंचा इलेक्ट्रॉनिक कचर्‍यामध्ये समावेश होतो. या कचर्‍यात शिसं, बेरिलिअम, पारा, कॅडमिअम अशा अपायकारक जड धातू असल्याने तो अतिशय घातक असतो. युनायटेड नेशन्सच्या इ-कचरा समस्या निर्मूलन कार्यक्रमानुसार इलेक्ट्रॉनिक कचर्‍या त पिरियॉडिक तक्त्यातील ६० घटक असतात ४

भारतात ४.५० लाख टन इ-कचरा तयार होतो. यापैकी ७०% इ- कचरा हा १० राज्यात तयार होतो. या १० राज्यांमध्ये महाराष्ट्र (२०,२७० टन) राज्य प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्र राज्यात बृहन मुंबईत ११,०१७.०६ टन, नवी मुंबईत ६४६.४८ टन, पुण्यात २५८४.२१ टन तर पिंपरी-चिंचवड मध्ये १३२.३७ टन इ-कचरा तयार होतो. इ-कचरा हा प्रामुख्याने उद्योग क्षेत्रामध्ये तयार होत असला तरीही, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या वाढत्या घरगुती वापरामुळे तिथून तयार होणार्‍या कचर्‍याचे प्रमाणही लक्षणीयरित्या वाढत आहे ५ .

या कचर्‍याची हाताळणी आणि विल्हेवाट लावणं ही दिवसेंदिवस एक गंभीर समस्या बनत चालली आहे. या इ- कचर्‍यात विविध प्रकारचे धातू आणि अॅसिडिक गुणधर्म असलेले पदार्थ असल्याने ते जाळल्यास त्यातून होणार्याी उत्सर्जनामुळे मोठा धोका निर्माण होतो. हा इ-कचरा जमिनीत गाडणं किंवा जाळून टाकणं पर्यावरणाच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरतं. सर्वात चिंतेची बाब म्हणजे राज्यातला हा इ-कचरा अजूनही भंगारवालेच खरेदी करतात; ज्यांच्याकडे वैज्ञानिक पध्दतीने त्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नाही.

शहरातून गोळा होणारा कचरा आपण लांब कुठेतरी नेऊन पुरतो किंवा फेकतो आणि तिथे कचर्‍याचे डोंगर रचतो. महाराष्ट्रातल्या कुठल्याही छोट्या-मोठ्या शहरांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी दूरवर पसरलेले प्लास्टिक व कचर्‍यानचे डोंगर आपल्याला पहायला मिळतात. वर्गीकरण न करता, कुठलीही प्रक्रिया न करता अशा प्रकारे टाकलेला कचरा हा सर्वच दृष्टीने हानिकारक असतो. उदाहरणच पहा. पुणे-सोलापूर महामार्गावरच्या उरळी कांचन या गावात पुणे शहरातला सगळा कचरा पुरेशा प्रक्रियेविना व योग्य व्यवस्थापनाविना टाकला जातो. गेल्या २० वर्षांत तयार झालेल्या कचर्‍याच्या डोंगरांमुळे गावात दुर्गंधी, माशा-डासांचे साम्राज्य, कचर्‍यातून पाझरणार्‍या पाण्यामुळे दूषित बनलेले भूजल, विहिरी-बोअर वेल्सचे खराब पाणी आणि त्यामुळे सतत उद्भवणार्‍या आरोग्याच्या समस्या यांनी गंभीर रूप धारण केले आहे.

आपल्या आसपास तयार होणार्‍या बहुतांश कचर्‍यावर प्रक्रिया करून तो पुन्हा उपयोगात आणला जाऊ शकतो; परंतु अजूनही आपल्याला याचे गांभीर्य नसल्याने आपण कचरा वेगवेगळा करण्यासारखी साधी गोष्ट देखील करत नाही. कचर्‍या चे वर्गीकरण न केल्यामुळे त्याच्या दर्जावर नियंत्रण ठेवता येत नाही व पुनर्वापर करण्याजोगे बरेच काही वाया जाते. वर्गवारी न केलेला कचरा (कचराकुंड्यांमधला व घराघरातून गोळा केलेला) अखेरीस शहराच्या बाहेर उघड्यावर (कचरा डेपोमध्ये) टाकला जातो, ज्यामुळे आजूबाजूचा परिसर गलिच्छ होतो. उघड्यावर टाकलेला कचरा तिथेच कुजतो, त्यातून दुर्गंधी सुटते व रोगराई पसरते.

वाढती लोकसंख्या, शहरीकरण, उंचावलेले राहणीमान, औद्योगीकरण, प्लास्टिकचा वाढता वापर यांमुळे तयार होणार्‍या कचर्‍याचे प्रमाण व प्रकार वाढत जातात आणि वेगवेगळया समस्या निर्माण होतात. अस्वच्छता, आजार, प्रदूषण, सौंदर्यहानी आणि पर्यावरणाचे नुकसान असे अनेक प्रश्न त्यातूनच निर्माण होतात. कचर्‍या ची विल्हेवाट लावायची सर्वांत सोपी व स्वस्त पद्धत म्हणजे तो पुरणे किंवा उघड्यावर जाळणे. पण त्यामुळे पर्यावरणावर परिणाम होतो. उघड्यावर जाळल्यामुळे किंवा अशास्त्रीय पद्धतीने पुरल्यामुळे हवा, भूजल आणि माती दूषित होते. समुद्र किनारी वसलेल्या मुंबई शहराचा कचरा खाड्यांमध्ये टाकला जातो (पहा फोटो क्र. १ व २).

भविष्यात वाढत जाणारा कचरा आणि त्यामुळे होणारे एकूणच परिणाम पाहता कचर्‍याच्या समस्येकडे आपण प्राधान्याने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.

आपण नदी-नाल्यांमध्ये जो कचरा टाकून देतो तो पुढे हळूहळू समुद्र व नंतर महासागरामध्ये जाऊन मिळतो. समुद्रात वरवर आपल्याला दिसत नसले तरीही हे कचर्‍याचे ढीग समुद्रात खोलवर जाऊन बसलेले असतात. त्यामुळे नेमका किती कचरा समुद्रात आणि महासागरात आहे याची निश्चित माहिती आपल्याला कधीच मिळत नाही.

आपण माणसांनी कचर्‍यात प्लॅस्टिक टाकल्यामुळे प्राण्यांना किती हानी पोचते याचे गांभीर्य आपल्याला अजूनही नाही. फेब्रुवारी २०१४ केरळ मधल्या साबरीमाला वनक्षेत्रात हत्तीणीने प्लॅस्टिक खाल्यामुळे आपले प्राण गमावले. या हत्तीणीच्या पोटाच्या आतड्यात प्लॅस्टिक पिशव्या व धातूपत्रे सापडले . या हत्तीणीने नुकतेच एका पिल्लाला जन्म दिला होता.

कचरा व्यवस्थापन म्हणजे केवळ कचरा एकत्रित जमा करून त्याची जाळून किंवा पुरून विल्हेवाट लावणे नव्हे. कचरा व्यवस्थापन म्हणजे कचरा गोळा करून त्याचे वर्गीकरण, त्यानुसार त्याचा पुनर्वापर किंवा त्यावर प्रक्रिया करून योग्य रित्या त्याची विल्हेवाट लावणे. या बाबतीत शासनाने नियम बनवले आहेत, ते अत्यंत योग्य आहेत. नागरी घन कचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम, २००० नुसार कचर्‍याचे वर्गीकरण करणे आहे आणि उघड्यावर कचरा टाकण्यास (प्रामुख्याने वस्तीच्या जवळ) बंदी आहे. असं असलं तरी राज्यातल्या सर्व शहरांमध्ये आणि गावांमध्येही कचर्‍याची समस्या आज प्रमाणाबाहेर वाढते आहे.

घनकचर्‍याच्या समस्येला सामोरे जाण्यास जरी आपला कायदा सुयोग्य असला तरी खरी अडचण अंमलबजावणीची आहे. कचर्‍याच्या समस्येला आपण नागरिकही तितकेच जबाबदार आहोत हे आपण लक्षात घ्यायला हवे. आपला परिसर स्वच्छ ठेवावा, चॉकलेट खाऊन ते गुंडाळलेला कागद तिथेच फेकू नये, पाणी पिऊन झाल्यावर बाटली गाडीच्या खिडकीतून भिरकाऊन देऊ नये, या साध्या बाबी आपण लक्षात ठेवत नाही, तसे वळण आणि शिस्त आपल्या मुलांना लावत नाही. आपण निष्काळजीपणे वस्तू टाकून देतो आणि विसरून जातो. आपला परिसर म्हणजे कचरा टाकण्याचे ठिकाण आहे असंच आपण समजतो.

एके बाजूला आपण निर्माण करत असलेल्या कचर्‍याची नीट विल्हेवाट लावण्याची जबाबदारी आपण घेत नाही, तर दुसर्‍या बाजूला आपला वस्तूंकडे बघण्याचा दुष्टिकोनच बदलतो आहे. आज बाजारात अनेक गोष्टी उपलब्ध आहेत, त्या विकत घेऊ शकण्याची आपली क्षमताही वाढली आहे. पण त्यासोबत जबाबदारी येते हे आपण लक्षात घेतलेले नाही. एखादी वस्तू विकत घेताना आपल्याला त्याचा नक्की उपयोग आहे की नाही हे न पाहता आपण नव-नवीन वस्तू घेत राहतो. एखाद्या वस्तूची आपल्याला खरच गरज आहे का हे न तपासल्याशिवाय आपण पटकन ती घेऊन टाकतो.

वाढती लोकसंख्या व आर्थिक परिस्थिती त्याच बरोबर रोजगार, वैयक्तीक मिळकत, पुन्हा उपयोगात आणण्यासाठी प्रक्रिया करता येण्यासारख्या वस्तूंचे महत्त्व, व्यवस्थापन यंत्रणेची किंमत, इतर अशा अनेक गोष्टी घनकचरा निर्मितीवर परिणाम करतात. आपली जीवनशैली व गोष्टी उपभोगण्याची पद्धतच घन कचर्‍या चे प्रमाण वाढण्याला कारणीभूत ठरते. आजच्या उपभोक्तावादी समाजामध्ये प्रति व्यक्ती प्रति दिन कचरा वाढीचे प्रमाण लोकसंख्या वाढीच्या प्रमाणापेक्षा अधिक गतीने वाढत आहे आणि ते वाढत्या वैयक्तिक मिळकती बरोबर आणखी वाढेल अशी चिन्हे आहेत.

महाराष्ट्रात दर दिवशी २०,५०० टन हून अधिक घनकचरा निर्माण होतो. यापैकी ५०% मुख्य शहरांमधून (मुंबई, ठाणे आणि पुणे) निर्माण होतो. मुंबईमधून प्रत्येक दिवशी ६५०० टन घनकचरा तयार होतो, त्यानंतर पुणे (१७५० टन प्रति दिवशी) आणि ठाणे (१२०० टन प्रति दिवशी).

महाराष्ट्रतील घनकचर्‍याची समस्या ही फार मोठी आहे आणि ती दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. हा घनकचरा सर्वत्र परिसरात आणि अधिवासात पसरला आहे आणि तो साफ करणे म्हणजे एक मोठे आव्हान आहे. असक्षम व्यवस्थापनामुळे आधीच प्रदूषित झालेल्या पाणी आणि मातीमध्ये सुधारणा करणे अशक्यप्राय गोष्ट आहे. असक्षम व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापनाबद्दल असलेल्या बेफिकीर दृष्टिकोनाचा परिणाम पर्यावरणाच्या दर्जावर व सावर्जनिक स्वास्थ्यावर होतो आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचे नुकसान, खालवलेले पर्यावरण व सार्वजनिक स्वास्थ्याचा आजचा दर्जा धोकादायक परिस्थितीच्या वरचा आहे!

काय करायला हवं?

कचरा हा दुसर्‍या कोणाची तरी समस्या आहे असे म्हणून चालणार नाही. आपण निर्माण करणार्यार कचर्‍यांचे व्यवस्थापन करण्यासाठी सामाजिक जागृती, राजकीय इच्छाशक्ती व प्रत्येक नागरिकाचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे.

सर्वप्रथम म्हणजे कचरा करण्याचे प्रमाणच मुळात कमी करता येते का हे पाहायला हवे. आपण वापरत असलेल्या वस्तू कमी करू शकतो का? केवळ जुनी झाली म्हणून ती वस्तू टाकायची हे आपण टाळू शकतो का? ती टाकायच्या पूर्वी आपणच तिचा पुनर्वापर करू शकतो का? असा विचार आपण सर्वांनीच करायला हवा आहे. तसेच उत्पादन कंपन्यांनी आपापल्या उत्पादनांवर प्रक्रिया करण्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे. लांब पल्याचे उत्पादन खर्चाचे गणित पाहता, उत्पादकांना त्यांची वापरून झालेली उत्पादने ग्राहकांकडून परत घेणे हे फायद्याचेच ठरते. उदाहरण- वापरून संपलेल्या खाद्यतेलाच्या पत्र्याचे डबे हे उत्पादन कंपनी ग्राहकांकडून परत घेते व नवीन खरेदीवर काही रकमेची सूटही देते. असे सर्वच उत्पादनांच्या बाबतीत व्हायला पाहिजे.

असा विचार करण्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही हे आज आपण लक्षात घेतले पाहिजे.

प्रत्येकाने स्वत:च्या परिसरात निर्माण होणार्‍या घन कचर्‍या चे प्रमाण कमीत कमी करण्याचे प्रयत्न करायलाच हवेत. त्या पुढची पायरी म्हणजे नागरिकांनी कचर्‍याणचे वर्गीकरण चार प्रकारात करावे असे अपेक्षित आहे. रिसाइकलेबल (पुन्हा प्रक्रिया करता येण्यासारखा), रियुसेबल (आहे त्याच स्वरूपातील टाकाऊ पदार्थ पुन्हा वापरता येईल असा), बायोडिग्रेडेबल (विघटन होणारा) आणि प्रक्रिया न करता येण्याजोगा कचरा. असे वर्गीकरण केल्यावर विघटन होणार्याब कचर्‍या वर प्रक्रीया करून त्याचा खत म्हणून वापर करण्याची जबाबदारीही आता नागरिकांचीच आहे, ती आपण उचलायला हवी.

निवासी भागांमध्ये त्या-त्या ठिकाणी कचर्‍याआच्या वर्गीकरण करणे आणि जैविक कचर्‍याचे विघटन करणे यासाठी तिथल्याच लोकांना सहभागी करून घेऊन कचर्‍याआचे व्यवस्थापन करण्याचे कार्यक्रम राबविले जाणे गरजेचे आहे.

प्रक्रिया करून पुन्हा वापरता येईल असा किंवा पुन्हा तसाच वापरता येईल असा कचरा उचलणारे आणि तो संबंधित यंत्रणेकडे पाठवून तो परत एकदा वापरात आणणारे अनेक उद्योग आज आपल्याकडे आहेत. कागद-काच-पत्रा कष्टकरी पंचायत, 'स्वच्छ' सारख्या संस्था यात मोलाची कामगिरी बजावतात. बाजारात असलेल्या प्रत्येक वस्तूतून जे काही वाचवण्याजोगे आहे ते पुन्हा उपयोगात आणण्याचे काम या संस्था करतात. अशा उद्योगांना प्रोत्साहन दिले पाहिजे. आणि कचरा वर्गीकरणापासून ते त्यावर प्रक्रिया करणार्‍या उद्योगांपर्यंतच्या विविध संस्था-उद्योगांची साखळी ठिकठिकाणी निर्माण होईल म्हणून अशा संस्था-उद्योगांना प्रोत्साहन दिले पाहिजे.

  • कचरा कमी करायला हवा, तो कमी करण्याचे सर्व मार्ग शोधायला हवे, अवलंबायला हवे
  • टाकाऊ गोष्टींचा जास्तीतजास्त वापर आणि त्यावर पुनर्प्रक्रिया करायला हवी.
  • घरांघरांमध्ये आपापल्या कचर्‍या,चा बंदोबस्त कसा केला पाहिजे याबद्दल लोकांना माहिती उपलब्ध करुन देऊन, लोकांचा सहभाग वाढवायला हवा.
  • प्रत्येक घराला कचरा व्यवस्थापनेच्या रचनेशी जोडायला हवे.
  • कचरा व्यवस्थापन करणार्यास कर्मचार्यांरना सुरक्षित व आरोग्याला हितकारक अशा सुविधा पुरवायला हव्यात.
  • कचरा व्यवस्थपनासाठी आधुनिक व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा स्वीकार करायला हवा.
  • कचर्‍यातून वीजनिर्मिती, खतनिर्मिती उद्योगांना चालना
  • उर्वरित कचरा खड्ड्यांमध्ये न पुरता शास्त्रीयरित्या जाळून राख
  • कचरा व्यवस्थापन खाजगी कंपन्यांकडून
  • ग्राहकांनी वापरून परत केलेल्या वस्तूंची पुनर्प्रक्रिया करण्यासाठी त्या त्या उत्पादन कंपन्यांची स्वतःची व्यवस्था

कचरा जिथे निर्माण होतो तिथेच त्याचे वर्गीकरण

घन कचरा जिथे तयार होतो तिथेच त्याचे वर्गीकरण झाले पाहिजे. प्रत्येक घर, उद्योग, संस्था (शाळा, महविद्यालय, देऊळ, तीर्थक्षेत्र, उपहारगृहे, इत्यादी) या प्रत्येकाने जैविक कचर्‍या ची विल्हेवाट आपापली लावली पाहिजे व इतर कचर्‍यातच्या वर्गीकरणाची जवाबदरीही घेतली पाहिजे.

शालेय संस्था आणि संघटनांच्या मदतीने घन घन कचर्‍या च्या वर्गीकरणाबद्दलची जागरुकता निर्माण करण्यासाठी छोटो-छोटे उपक्रम राबवले जावेत. कचर्‍यावमधला फरक सांगणारी पत्रके वाटली जावीत. जैविक कचरा सोडून इतर वर्गीकरण केलेला कचरा योग्य रित्या विल्हेवाटीसाठी गोळा केला जावा.

विकेंद्रीत घन कचरा व्यवस्थापन

जैविक कचरा वगळता इतर वर्गीकरण केलेला कचरा योग्यरित्या विल्हेवाटीसाठी खासगी कंपनीकडून गोळा केला जाईल.

संपूर्ण शहराचा किंवा गावाचा घनकचरा एकत्र गोळा करण्यापेक्षा त्याची अनेक छोट्या-छोट्या केंद्रांवर विल्हेवाट लावणं अधिक उपयुक्त ठरेल. एखाद्या वॉर्डमध्ये जमा होणारा अजैविक कचरा शहराच्या बाहेर टाकण्यापेक्षा त्याची त्याच वॉर्डमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरून विल्हेवाट लावली जावी. जैविक कचरा त्याच वॉर्डमधल्या एखाद्या सार्वजनिक बागेमध्ये त्याचे कंपोस्ट करून वापरता येईल. त्यातून तयार झालेले खत विकताही येईल. वॉर्डमधली भाजी मंडई, उपहारगृहे, इत्यादींचा जैविक कचरा खासगी कंत्राटाद्वारे उपयोगात आणण्यात येईल. यामुळे अनेक स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल. तसेच काही हानिकारक कचरा गोळा करण्याची वेगळी सोय केली जाईल. या सर्वांवर लक्ष, स्थानिक कचरा व्यवस्थापन विभागाची शाखा ठेवेल.

ज्या भाजी मंडया, उपहारगृहे, हॉटेल्स, कारखाने कचरा नियोजन कंपनीकडे नियमित कचरा देत असतील, त्यांना स्वच्छता करामध्ये सूट.

हे सर्व काम खासगी कंपन्यांच्या मदतीने केले जाईल

कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र विभाग

हा विभाग विकेंद्री स्थानिक स्वराज्य संस्थांचा भाग असेल. या विभागामध्ये पर्यावरण शास्त्रज्ञ आणि अभियंता कार्यभार चालवतील.

कचरा व्यवस्थापनामध्ये प्रायोगिक, अभ्यासपूर्ण कार्यक्रम राबविण्यासाठी विशेष शास्त्रज्ञ आणि अभियंता यांची मदत घेतली जाईल. जैविक कचर्‍याकचे कंपोस्ट करून खत विकण्यात येईल. शहरांमधल्या सर्व भाजी मंडया, धान्य बाजार, उपहारगृहे व कचरा व्यवस्थापन करणारी खाजगी कंपनी एकत्रितरित्या फायदेशीर कार्यक्रम राबवतील. यातून अनेक कचरा नियोजनाच्या नवीन पद्धती उदयास येतील.

प्रदुषकांना दंड

शहर महापालिकेची कचरा नियोजनासंबंधीची कडक नियमावली असेल. पर्यावरण प्रदूषण करणार्या किंवा धोकादायक कचर्‍या साठी कारणीभूत असलेल्या संस्थाना (औद्योगिक, व्यवसायिक) दंड आकारण्यात येईल.

नव्या पद्धतीचे कचरा डेपो

कितीही प्रक्रिया केल्या तरी काही प्रमाणात, काहीच प्रक्रिया करु न शकता येणारा कचरा हा उरतोच. त्या कचर्‍या ची विल्हेवाट शक्यतो शास्त्रीय पद्धतीने जाळून करण्यात येईल. कचरा जाळणे शक्य नसेल तेव्हाच तो कचराडेपोमध्ये पुरला जाईल. पण सध्याच्या अशास्त्रीय पद्धतीने बांधलेल्या कचरा डेपोंच्या ऐवजी नवे, शास्त्रीय पद्धतीचे कचरा डेपो बांधायला हवेत, ज्यामुळे आजूबाजूचा परिसरावर होणारा विपरीत परिणाम होणार नाही. मात्र कचरा डेपो हा शेवटचा पर्याय असेल.

  • What a Waste, A Global Review of Solid Waste Management, World Bank
  • हा आकडा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या आरोग्य केंद्रांकडून मिळालेल्या आकडेवारीवर आधारित आहे. प्रत्यक्षात तो खूपच मोठा असण्याची शक्यता आहे.
  • http://mpcb.gov.in/hazardous/pdf/HW_Inventary2012/ExecutiveSummary2012.pdf
  • http://rajyasabha.nic.in/rsnew/publication_electronic/E-Waste_in_india.pdf
  • http://www.economist.com/news/technology-quarterly/21615032-growing-mountain-electronic-waste-needs-be-disposed-responsibly-rich?zid=313&ah=fe2aac0b11adef572d67aed9273b6e5

आपले विचार कळवा

पायाभूत सुविधा > घनकचरा व्यवस्थापन

मराठी विश्वकोश

घन कचरा (Solid waste)

  • Post published: 16/07/2019
  • Post author: वसंत चौधरी
  • Post category: जीवसृष्टी आणि पर्यावरण / पर्यावरण

kachra essay in marathi

ग्रामीण भागात गायी, बैल, म्हशी, शेळ्या – मेंढ्या इ. पाळीव प्राण्यांपासून घन कचऱ्यात भर पडत असते. ग्रामीण भागात असा कचरा उकिरडयात टाकून त्यापासून कंपोस्ट खत तयार केले जाते. ग्रामीण भागापेक्षा नागरी भागात घन कचऱ्याची निर्मिती अधिक प्रमाणात होते. उदा., मुंबई शहरात प्रतिदिनी सु. ६००० मे. टन घन कचरा तयार होतो. विकसित देशांत ‘वापरा आणि फेकून द्या’ या संस्कृतीमुळे घन कचरा प्रचंड प्रमाणात होतो. घरातील कचरा नगरपालिकेच्या कामगारांकडून गोळा करून कचराकुंडीत टाकला जातो. तसेच घंटागाडीतून तो विल्हेवाटीसाठी वाहून नेला जातो. वेगवेगळ्या उद्योगांमधून औद्योगिक कचरा तयार होतो.

शेती हा घन कचऱ्याचा प्रमुख स्रोत आहे. यात प्रामुख्याने पिकांचे टाकून दिलेले भाग, फळ-प्रक्रिया, साखर उदयोग, भाताची गिरणी इत्यादी कृषी उत्पादनांवरील प्रक्रिया उदयोगातील टाकाऊ पदार्थ, जनावरांचे मलमूत्र, मृत प्राणी यांचा समावेश होतो. बांधकाम व्यवसायातील निरुपयोगी लाकूड, वाळू, दगड, विटा, माती, काँक्रीट इत्यादी घन कचऱ्याचे ढीग मोकळ्या जमिनीवर पडलेले दिसतात. विविध रुग्णालयांमधून वैदयकीय अपशिष्टाची निर्मिती होते. वाढत्या लोकसंख्येमुळे वस्तू व सेवांचा वापर वाढला आहे. घन कचऱ्यातही सतत वाढ होऊन हवा, पाणी व भूमी यांचे प्रदूषण होते. घन कचरा उघडयावर पडून राहिल्यास त्या ठिकाणच्या सौंदर्याचा ऱ्हास होतो. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी सुटते आणि परिसरातील स्थिती अस्वच्छ होऊन रोगराई पसरते.

घन कचऱ्याची नियोजनबद्ध विल्हेवाट लावणे ही काळाची गरज आहे. घन कचऱ्याचे संकलन, साठवण, वाहतूक, प्रक्रिया व विल्हेवाट किंवा पुनर्वापर इ. बाबी घन कचरा व्यवस्थापनात येतात. हे करीत असताना परिसराचे सौंदर्य व स्वास्थ्य टिकेल आणि आर्थिक दृष्टया परवडेल अशा पद्धती अवलंबतात. निर्माण झालेल्या घन कचऱ्यातील घटकांचा पुनर्वापर, भस्मीकरण, कचरा जमिनीत गाडणे, खोल समुद्रात लोटून देणे इत्यादी घन कचरा विल्हेवाटीचे मार्ग आहेत. मुळात घन कचरा जास्त निर्माण होणार नाही, ही काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. त्यासाठी पर्यायी वस्तू वापरता येतात. उदा., प्लॅस्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशवी वापरणे. विघटनशील कचऱ्यापासून कंपोस्ट खत, गांडूळ खत, तसेच जैविक वायू आणि ऊर्जानिर्मिती करता येते. काच, कागद, धातू, प्लॅस्टिक यांसारख्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो. ज्याच्यावर कोणतीही प्रक्रिया करता येत नाही, असा घन कचरा जमिनीत खोलवर गाडून किंवा समुद्रात लोटून त्याची विल्हेवाट लावता येते. समुद्रात लोटलेल्या घन कचऱ्याचे काही फायदे तर काही तोटे संभवतात. अनेक देशांत समुद्रात कचरा फेकण्यावर बंदी घातली आहे.

रोग पसरविणारी जैविके, स्फोटके, किरणोत्सारी कचरा यांवर रासायनिक प्रक्रिया करून काळजीपूर्वक विल्हेवाट लावणे गरजेचे असते. कारण हा कचरा मानवी आरोग्य व नैसर्गिक परिसंस्थांना धोकादायक ठरतो. हा घन कचरा जमिनीत गाडून विल्हेवाट लावण्याचा पर्याय वापरला जात असला, तरी त्यातील अपायकारक द्रव्ये पावसाच्या पाण्यात विरघळून जमिनीत झिरपून भूपृष्ठाखालील तसेच भूपृष्ठावरील पाणी प्रदूषित होण्याचा धोका असतो. उच्च तापमानाने घन कचऱ्याचे भस्मीकरण हा विल्हेवाटीचा एक मार्ग आहे. मात्र या ज्वलनातून विषारी द्रव्ये उत्सर्जित होऊन हवेचे प्रदूषण होऊ शकते. तेव्हा घन कचऱ्याचे स्वरूप लक्षात घेऊन त्याच्या विल्हेवाटीचा योग्य तो पर्याय स्वीकारला जातो.

Share this:

You might also like.

Read more about the article ससाणा (Falcon)

ससाणा (Falcon)

Read more about the article जीवओळख पद्धती (Biometric authentication)

जीवओळख पद्धती (Biometric authentication)

Read more about the article आनुवंशिकताविज्ञान (Genetics)

आनुवंशिकताविज्ञान (Genetics)

Read more about the article रास्ना (Vanda)

रास्ना (Vanda)

Read more about the article देवराई (Sacred grove)

देवराई (Sacred grove)

  • मराठी विश्वकोश इतिहास
  • पूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक
  • विश्वकोश संरचना
  • मराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे
  • ठळक वार्ता..
  • बिंदूनामावली
  • विश्वकोश प्रथमावृत्ती
  • कुमार विश्वकोश
  • मराठी विश्वकोश परिभाषा कोश
  • मराठी विश्वकोश परिचय-ग्रंथ
  • अकारविल्हे नोंदसूची
  • मराठी विश्वकोश अभिमान गीत
  • विश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना
  • ज्ञानसंस्कृती
  • मराठी परिभाषा कोश
  • मराठी शुद्धलेखनाचे नियम
  • मराठी भाषा विभाग
  • भाषा संचालनालय
  • साहित्य संस्कृती मंडळ
  • राज्य मराठी विकास संस्था

कचऱ्याचे व्यवस्थापन निबंध Waste Management Information in Marathi

कचऱ्याचे व्यवस्थापन निबंध Waste Management Information in Marathi

प्रस्तावना :

आपण दिवस- भरामध्ये कित्येक कामे करतो. त्या प्रत्येक कामा मधून कमी जास्त प्रमाणात टाकाऊ पदार्थ निर्माण होतात. काही टाकाऊ पदार्थ आपल्या पर्यावरणाला हानिकारक असतात तर काही टाकाऊ पदार्थ उपयुक्त असतात. निसर्ग मधून आपल्याला अनेक वस्तू मिळतात. त्या प्रत्येक वस्तू पासून काही ना काही प्रकारे वापर करून घेत असतो.

काही वस्तू आपण वापर झाल्यावर अनावश्यक म्हणून फेकून देतो. व ते पदार्थ निसर्गामध्ये कचरा म्हणून ओळखले जातात. अर्थात निसर्गात कोणत्याही प्रकारचा कचरा नसतो .

कचरा हा आपणच मनुष्य निर्माण करत असतो. कचऱ्याचे योग्य प्रकारे विल्हेवाट न लावल्यास तो कचरा हानिकारक सुद्धा होतो.

Table of Contents

तर आजच्या या निबंधामध्ये आपण ‘ कचरा व्यवस्थापन’ कसे करायचे याची माहिती बघणार आहोत.

आजच्या काळात झपाट्याने वाढणारी शहरी करण यामुळे प्रदूषणाच्या ज्या समस्या निर्माण होत आहेत त्या मध्ये कचऱ्याचे एकत्रीकरण, व्यवस्थापन व कचऱ्याची विल्हेवाट लावणे ही

एक मोठी गंभीर आणि खर्चाची समस्या बनली आहे. तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने तर अत्यंत हानिकारक आहे.

कचऱ्याचे प्रकार :

आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कित्तेक प्रकारचा कचरा निर्माण करतो याची कोणाला कल्पनाही नसेल. त्या कचऱ्या मध्ये अनेक हानिकारक व घातक पदार्थ असतात ते आपल्या पर्यावरणा सोबत आपले वैयक्तिक जीवन सुद्धा उध्वंसक करण्यासाठी कारणीभूत ठरतात. मुख्यतः कचऱ्याचे दोन प्रकार आहेत.

  • 1. सेंद्रिय कचरा
  • 2. असेंद्रिय कचरा

1. सेंद्रिय कचरा :

सेंद्रिय कचऱ्याला ” ओला कचरा” असेही म्हणतात. सेंद्रिय कचऱ्याला घन कचरा असे सुद्धा म्हणतात. हा कचरा प्रामुख्याने आपल्या घरामध्ये, ऑफिस मध्ये, जनावरांच्या गोठ्या मध्ये व आपल्या आसपासच्या परिसरामध्ये निर्माण होतो.

यात फळांची साली, भाजी- पाल्यांचा नको असलेला भाग, खरकटे, घरातील धूळ, जनावरांची विष्ठा, शेण किव्वा मूत्र, घरामध्ये सजावटी साठी वापरलेल्या प्लास्टिकच्या वस्तू,

झाडांचा पालापाचोळा व अंगणा- मधील केरकचरा व निरुपयोगी असलेल्या काही वस्तू अशा काही किती तरी सेंद्रिय पदार्थांमुळे हा कचरा निर्माण होतो.

सेंद्रिय कचऱ्याची विल्हेवाट कशी करावी :

घरात जो कचरा निर्माण होतो तो कचरा कुठेही न टाकता योग्य पद्धतीने एका ठिकाणी किंवा योग्य रीतीने आवश्यकते- नुसार खड्डा खोदून त्या मध्ये फळांच्या साली, भाजी- पाल्यांचा नको असलेला भाग, खरकटे हे पदार्थ टाकून त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी हा कचरा कुजला किंवा फार दिवसांनी कंपोस्ट खत म्हणून शेतामध्ये पिकांसाठी वापर सुद्धा होतो. यामुळे जमिनीची सुपिकता वाढते व पिकांचे प्रमाण वाढून जमिनीची धूप होण्यापासून बचाव होतो.

जनावरां पासून मिळणारे शेण आणि मूत्र कुठेही न फेकता. ते एका खड्ड्या मध्ये जमा करून त्या पासून गोबर गॅस ची निर्मिती केली पाहिजे त्यामुळे कचऱ्याचे ही प्रमाण कमी होऊन आर्थिक मदत होते. झाडांचा पालापाचोळा व रोजच्या घरातला ओला कचरा कंपोस्ट खड्ड्यात टाकावा किंवा गांडूळ निर्मितीच्या खड्ड्यात टाकावा त्यामुळे त्या कचऱ्याचा योग्य फायदा होईल.

अशा पद्धतीने सेंद्रिय कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावल्यास पर्यावरणावर होणारा धोका टाळण्यास मदत होते व सेंद्रिय कचरा खत म्हणून वापरात आणल्यास त्यामुळे जमिनीला व पिकांनाही त्यांचा फायदा होतो.

असेंद्रिय कचरा :

असेंद्रिय कचरा म्हणजे, वेगवेगळे कारखान्यातून निघणारे टाकाऊ पदार्थ, हॉस्पिटल मधील कचरा, लोखंडी वस्तू, प्लास्टिक पिशव्या, रबर, फायबरच्या वस्तू महत्त्वाचे म्हणजे E – कचरा या सर्व कचऱ्यांचा समावेश हा सेंद्रिय कचऱ्या मध्ये होतो तसेच याला ” सुका कचरा” असे ही देखील म्हणतात.

असेंद्रिय कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी :

मुख्यतः आपल्या घरातून निघणार्‍या असेंद्रिय कचऱ्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचा समावेश होतो. व पाणी पिण्याच्या बाटल्या या वस्तू इथे- तिथे न टाकता एका ठिकाणी जमा करून कचऱ्याच्या गाडीत टाकाव्यात अन्यथा त्या वस्तू घरापासून दूर खड्डा करून टाकाव्यात.

रबर, फायबर, लोखंडी वस्तू या सर्व प्रकारच्या खराब झालेल्या वस्तू कुठेही न टाकता त्या वस्तू विकाव्यात जेणे करून पुढे त्या दुरुस्त करून पुन्हा वापरात येतील किंवा त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाईल.

इ- कचरा म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कचरा. या कचऱ्यावर व्यवस्थापन करण्यासाठी २००६ पासून भारत सरकारने नियम काढला होता. भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहर औद्योगिक दृष्ट्या खूप प्रगत झालेले आहे.

येथे इलेक्ट्रॉनिक आणि उपभोक्ता टिकाऊ वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. या इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या अभिक्रियेसाठी, पुनर्वापरासाठी व पुनर्चक्रीकरणासाठी

त्यांची विल्हेवाट लावण्या साठी कुठल्याही सुविधा व यंत्रणा नाहीत त्यामुळे इ- कचरा हे एक मोठे संकट जगासमोर उभे राहिले आहे.

इ- कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी :-

या इ- कचऱ्याच्या विल्हेवाट मध्ये सर्वप्रथम मोबाईल, टीव्ही, मिक्सर, विविध प्रकारच्या मशिनरी यांचा खराब झालेला भाग कुठेही न टाकता ते विकावेत जेणेकरून त्यांना दुरुस्त करून पुन्हा वापरात आणले जातील.

हॉस्पिटल मध्ये खराब झालेले इंजेक्शन, सुई, सलाईन, बॉटल, ब्लेड्स, पाईप इत्यादी वस्तूंची योग्य विल्हेवाट लावावी. ई- कचरा मध्ये समाविष्ट होणाऱ्या सर्व कचरांचा पुनर्वापर व पुनर्चक्रीकरण करणे बंधन कारक आहे.

आपल्या अवती-भवती कचऱ्याची समस्यांने अनेक गंभीर रूप धारण केले आहे. जिकडे बघावे तिकडे कचरा पसरलेला दिसेल. या सर्व कचऱ्याला कारणीभूत म्हणजे एकमेव माणूस आहे.

अलीकडे मुंबई मधील मोठा नदीला आलेला पूर याचे कारण म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्या होते. वेळेवर गटारी, नाले साफ न केल्याने सर्व कचरा, पालापाचोळा व प्लॅस्टिक नदी- नाल्यांमध्ये जाऊन जमा झालेले आहे त्यामुळे पाण्याचा प्रवाह थांबला व नदीचे पात्र तुंबले व त्यामुळेच तेव्हा मुंबई मध्ये पूर आला.

अलीकडे शहरांमध्ये कचऱ्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शहरां मध्ये बघावे तिकडे कचऱ्याचे ढिगारे दिसत आहेत. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढून डेंग्यू, मलेरिया यांसारखे आजार वाढत आहेत. त्यासाठी आपण कचरा करणे थांबवले पाहिजे व कचऱ्याची योग्य प्रकारे व्यवस्थापन केले पाहिजे आजच्या काळाला कचरा व्यवस्थापन करणे ही गरजेची बाब झाली आहे.

स्वतः केलेला कचरा स्वतःने साफ केला पाहिजे. सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवली पाहिजेत. बगीचे, किल्ले, प्राचीन काळातील एखादे ठिकाण अशी सार्वजनिक ठिकाणी कचरा केल्यास दंड आकारला पाहिजे.

कचरा ही एक आपल्या पर्यावरणाला लागलेली मोठी कीड आहे. जर आपण या कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने केली नाही तर याचा परिणाम आपल्या रोजच्या जीवनामध्ये होईल.

आपल्या सभोवती अनेक प्रदूषण वाढत जात आहे ते आपण पाहतो त्या मध्ये कचरा हा सुद्धा एक प्रकारच्या प्रदूषणाचाच भाग आहे. त्यामुळे हा कचरा कमी करणे व त्याचे योग्य व्यवस्थापन करणे

आपल्या नागरिकांच्या हातात आहे आणि ते आपण योग्य पद्धतीने पार पाडणे हे आपली जबाबदारी आहे.

धन्यवाद मित्रांनो !

ये निबंध देखील अवश्य वाचा :-

  • वेळेचे महत्व निबंध मराठी 
  • जर मी शिक्षक झालो तर
  • महात्मा गांधी मराठी निबंध
  • माझे बाबा या विषयावर मराठी निबंध
  • राष्ट्रीय प्राणी वाघ वर मराठी निबंध

Educational मराठी

  • DISCLAIMER | अस्वीकरण
  • PRIVACY POLICY | गोपनीयता धोरण
  • प्रकल्प
  • बातमी लेखन
  • शैक्षणिक माहिती

अनुक्रमणिका

  • माहिती

टाकाऊ कचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन | TAKAVU KACHARYACHE VARGIKARN V VYAVSTHAPAN

टाकाऊ कचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन

          मित्रांनो ‘आज आपण टाकाऊ कचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन.’ या विषयावरील सविस्तर माहिती पाहणार आहोत. याचा उपयोग शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रकल्प करताना होणार आहे. ११वी १२ वी च्या सुधारित अभ्यासक्रमातील पर्यावरण या विषयाच्या प्रकल्पाच्या मुद्द्यांनुसार माहिती आम्ही येथे दिली आहे. हीच माहिती तुम्हाला तुमचा प्रकल्प पूर्ण करण्यास मोठी मदत करेल यात काही शंका नाही.

(पर्यावरण प्रकल्प ९वी ते १२वी साठी.)

प्रकल्प प्रस्तावना

          या पर्यावरणात आधीपासून कोणत्याच प्रकारचा कचरा हा अस्तित्वात नसतो.   पृथ्वीवर कचरा हा मानवच तयार करत असतो.   निसर्ग जे आपल्याला देत असतो तेच त्या निसर्गाला परत देणे गरजेच असते.   जर आपण झाडांचे उदाहरण पाहायला गेलो तर झाडे आपल्या अन्न,वस्त्र, निवारा यांसारख्या गोष्टी पूर्ण करतात. आपल्याला मिळालेल्या या गोष्टी त्या झाडांना योग्य त्या मार्गाचा अवलंब करूनच परत दिल्या पाहिजेत. योग्य स्वरुपात झाडाने दिलेल्या वस्तूची परतफेड करायची म्हणजे झाडाने आपल्याला केलेल्या मदतीच्या बदल्यात आपण झाडाला योग्य ते खत, पाणी दिले पाहिजे. पण अशी परतफेड मानव कधी करताना आपल्याला दिसून येतच नाही. झाडाने दिलेल्या वस्तूंचा आपण वापर करतो आणि नंतर नको असलेला भाग आपण या पर्यावरणात इकडे तिकडे टाकून देतो. माणूस या कचऱ्याची थोड्याफार प्रमाणात विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करतो. परंतु, त्या निर्माण झालेल्या कचऱ्याचा काही पुनर्वापर करता येऊ शकतो का? हा कचरा उपयोगी पडू शकतो का याचा कोणीही विचारच करीत नाही. मानव निसर्गाची परतफेड योग्य रीतीने करताना दिसून येतच नाही.   या सर्वांवर एक रामबाण उपाय म्हणजे, येथे जो कचरा झालाय तो आपल्यामुळेच झालाय ही भावना आणि योग्य ती प्रत्यक्ष कार्यवाही प्रत्येक नागरिकाने केली तर कचऱ्याचा प्रश्नच उरणार नाही.

          टाकाऊ कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी तयार केलेला आपला कायदा जरी योग्य असला तरीही खरा अडथळा त्याची अंमलबजावणी करण्यातच असल्याचे दिसून येते. कचऱ्याच्या समस्येला आपण नागरिक देखील जबाबदार आहोत हे प्रत्येकाने स्वीकारले पाहिजे.आपल्या आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा , खाऊ खावून झाल्यानंतर त्याचा कागत चुरगाळून तेथेच न टाकता कचऱ्याच्या डब्यातच टाकला पाहिजे , पाण्याच्या बाटलीतील पाणी संपल्यानंतर ती बाटली गाडीच्या खिडकीतून बाहेर टाकून देऊ नये , इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचा आपण अवलंब करत नाही , तशी शिस्त मुलांना पालकांकडून लावली जात नाही. निष्काळजीपणे आपण एखादी वस्तू लगेच टाकून देतो आणि त्याचा या पर्यावरणावर काय परिणाम होत असेल याचा विचारच करीत नाही. आपल्या आजूबाजूचा परिसर म्हणजे कचराकुंडी असेच आपण समजत असतो.

          आपण या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण ‘टाकाऊ कचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन ’ या बाबत सविस्तर माहिती घेणार आहोत.

अ.क्र.     घटक

१)        विषयाचे महत्व

२)         प्रकल्पाची उद्दिष्टे

३)         टाकाऊ कचरा

४)         टाकाऊ कचऱ्याचे वर्गीकरण

५)         टाकाऊ कचऱ्याचे स्रोत

६)        टाकाऊ कचरा व्यवस्थापनाच्या

           सर्वसाधारण पद्धती

७)         सामूहिक कचरा व्यवस्थापन

            व वैयक्तिक सह्भाग

८)         निरीक्षण

९)        विश्लेषण

१०)       निष्कर्ष

११)       संदर्भ

१२)       प्रकल्पाचा अहवाल

[ या प्रकल्पाची वरील अनुक्रनिकेनुसार सविस्तर माहिती मिळविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून pdf file डाऊनलोड करून घ्या.]

टाकाऊ कचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन

अधिक प्रकल्प पाहण्यासाठी येथे क्लिक करा.👇

११ वी १२वी प्रकल्प विषय यादी 📁

धन्यवाद 

HindiVyakran

  • नर्सरी निबंध
  • सूक्तिपरक निबंध
  • सामान्य निबंध
  • दीर्घ निबंध
  • संस्कृत निबंध
  • संस्कृत पत्र
  • संस्कृत व्याकरण
  • संस्कृत कविता
  • संस्कृत कहानियाँ
  • संस्कृत शब्दावली
  • पत्र लेखन
  • संवाद लेखन
  • जीवन परिचय
  • डायरी लेखन
  • वृत्तांत लेखन
  • सूचना लेखन
  • रिपोर्ट लेखन
  • विज्ञापन

Header$type=social_icons

  • commentsSystem

Marathi Essay on "Electronic Waste", "ई कचरा व्यवस्थापन मराठी निबंध", "E Kachra Ek Gambhir Samasya in Marathi" for Students

Essay on Electronic Waste in Marathi : In this article " ई कचरा व्यवस्थापन मराठी निबंध ", " E Kachra Ek Gambhir Samasya in Ma...

Essay on Electronic Waste in Marathi : In this article " ई कचरा व्यवस्थापन मराठी निबंध ", " E Kachra Ek Gambhir Samasya in Marathi " for students of class 5, 6, 7, 8, 9, and 10.

Marathi Essay on " Electronic Waste ", " ई कचरा व्यवस्थापन मराठी निबंध ", "E Kachra Ek Gambhir Samasya in Marathi"  for Students

Marathi Essay on "Electronic Waste", "ई कचरा व्यवस्थापन मराठी निबंध", "E Kachra Ek Gambhir Samasya in Marathi" for Students

तन्वी, तुझा फोन खराब झालाय का? मी कालपासून प्रयत्न करतेय लागतच नाहीये. “हो ना गं ताई, टाकून द्यायला हवा. दोन वर्षांतच खराब झालाय!"

"बाबा, आपण शेजारच्या दादासारखा मोठ्ठा एल. ई. डी. टीव्ही घेवूया ना या दिवाळीत! आपला टीव्ही किती जुना, Old फॅशनचा झालाय."

"अहो, आपण आपला फ्रीज बदलूया ना! जुना झालाय. नाही का? परवा दुकानात किती छान छान क्रीज होते, नाही? आपला फ्रीज बिघडला नाही, पण एक्स्चें ज ऑफरमध्ये देता येईल.”

हे आणि असे संवाद हल्ली घरोघरी ऐकायला मिळतात. हो ना? जागतिकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाने अनेक समस्या निर्माण झाल्या. 

नवीन वस्तू घेताना जुन्या वस्तूचं काय? कागदाची रद्दी देऊन आपण पैसे घेऊ शकतो. कारण त्याचा पुनर्वापर करता येतो; पण काही गोष्टी अशा असतात की, त्याचा पुनर्वापरच करता येत नाही. त्याला 'ई' कचरा म्हणतात. 

जसं की फ्रीज, चार्जर, टीव्ही, रेडिओ, एअर कंडिशनर, मायक्रोवेव्ह, ओव्हन, फ़ूड प्रोसेसर, सीडी, डीव्हीडी प्लेअर, कूलर, पंखे, कॉम्प्युटर, त्याचे वेगवेगळे भाग, लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर, इन्व्हर्टर, मोबाइल, टेपरेकॉर्डर, मिक्सर हे आणि अशा इलेक्ट्रॉनिकच्या कितीतरी वस्तू.

प्लॅस्टिक आणि 'ई' कचरा विघटित होत नाही. त्यापासून धोका होऊ शकतो. त्याच्यामुळे पर्यावरणालाही धोका असतो.

अलीकडे आपण प्लॅस्टिक बेसुमार वापर करू लागलो आहोत. प्लॅस्टिक पिशव्या नदीपात्रात वाहत्या पाण्यासाठी अडथळा ठरतात. पाणी न वाहण्यामुळे पुरस्थिती निर्माण होऊन आजूबाजूच्या लोकांना धोका पोहोचू शकतो.

'ई' कचरा निःसारण करण्यासाठी मुंबई म.न.पा.ने इको रिसायकलिंग लिमिटेड नावाची 'ई' कचरा व्यवस्थापन कंपनी स्थापन केली. या कंपनीने 'ई' कचरा जमा करण्याचे आवाहन नागरिकांना केले.

'ई' कचऱ्याची विल्हेवाट तीन टप्प्यात होते. वापर कमी करणे, त्याचा पुनर्वापर करणे आणि रिसायकल करणे. 

'ई' कचऱ्याची विल्हेवाट लावताना एखादा भाग पुन्हा वापरण्यायोग्य असेल तर तो बाजूला काढून संबंधित कंपनीकडे पाठवला जातो.

इलेक्ट्रॉनिक वस्तूंची तोडफोड करून त्याचे लोखंडी भाग, कचा, प्लॅस्टिकचे भाग, थर्माकोल इ. वेगळे करतात आणि प्रत्येक रिसायकलिंग कंपन्यांकडे ते ते पाठवले जातात.

जगामध्ये भारत 'ई' कचरा निर्मितीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. केवळ महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास राज्यात दरवर्षी सुमारे ५० हजार टन ई' कचरा तयार होतो. मात्र इतक्या प्रचंड 'ई' कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक साधनसामग्री आपल्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळेच केवळ २४ हजार टन 'ई' कचऱ्यावर पुनःप्रक्रिया केली जाते.

'ई' कचऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. 'ई' कचऱ्याची विल्हेवाट लावताना तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना श्वसनाचे आणि त्वचारोग होण्याची शक्यता असते; कारण शिसे, पारा, अल्कली धातू, सेलिनिअम, झिंक सल्फाइड, क्रोमिअम, गॉलियम आर्सेनाइल, बेरिअम, बेरिलिअम असे हानिकारक घटक तिथे असतात.

चला तर मग, आजपासून आपण प्लॅस्टिकचा वापर शक्यतो टाळूया! 'ई' कचरा संग्रहण केंद्रातच 'ई' कचरा जमा करूया आणि 'स्वच्छ, सुंदर भारत' हा उपक्रम यशस्वी करूया!

Twitter

100+ Social Counters$type=social_counter

  • fixedSidebar
  • showMoreText

/gi-clock-o/ WEEK TRENDING$type=list

  • गम् धातु के रूप संस्कृत में – Gam Dhatu Roop In Sanskrit गम् धातु के रूप संस्कृत में – Gam Dhatu Roop In Sanskrit यहां पढ़ें गम् धातु रूप के पांचो लकार संस्कृत भाषा में। गम् धातु का अर्थ होता है जा...
  • दो मित्रों के बीच परीक्षा को लेकर संवाद - Do Mitro ke Beech Pariksha Ko Lekar Samvad Lekhan दो मित्रों के बीच परीक्षा को लेकर संवाद लेखन : In This article, We are providing दो मित्रों के बीच परीक्षा को लेकर संवाद , परीक्षा की तैयार...

' border=

RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0

  • 10 line essay
  • 10 Lines in Gujarati
  • Aapka Bunty
  • Aarti Sangrah
  • Akbar Birbal
  • anuched lekhan
  • asprishyata
  • Bahu ki Vida
  • Bengali Essays
  • Bengali Letters
  • bengali stories
  • best hindi poem
  • Bhagat ki Gat
  • Bhagwati Charan Varma
  • Bhishma Shahni
  • Bhor ka Tara
  • Boodhi Kaki
  • Chandradhar Sharma Guleri
  • charitra chitran
  • Chief ki Daawat
  • Chini Feriwala
  • chitralekha
  • Chota jadugar
  • Claim Kahani
  • Dairy Lekhan
  • Daroga Amichand
  • deshbhkati poem
  • Dharmaveer Bharti
  • Dharmveer Bharti
  • Diary Lekhan
  • Do Bailon ki Katha
  • Dushyant Kumar
  • Eidgah Kahani
  • Essay on Animals
  • festival poems
  • French Essays
  • funny hindi poem
  • funny hindi story
  • German essays
  • Gujarati Nibandh
  • gujarati patra
  • Guliki Banno
  • Gulli Danda Kahani
  • Haar ki Jeet
  • Harishankar Parsai
  • hindi grammar
  • hindi motivational story
  • hindi poem for kids
  • hindi poems
  • hindi rhyms
  • hindi short poems
  • hindi stories with moral
  • Information
  • Jagdish Chandra Mathur
  • Jahirat Lekhan
  • jainendra Kumar
  • jatak story
  • Jayshankar Prasad
  • Jeep par Sawar Illian
  • jivan parichay
  • Kashinath Singh
  • kavita in hindi
  • Kedarnath Agrawal
  • Khoyi Hui Dishayen
  • Kya Pooja Kya Archan Re Kavita
  • Madhur madhur mere deepak jal
  • Mahadevi Varma
  • Mahanagar Ki Maithili
  • Main Haar Gayi
  • Maithilisharan Gupt
  • Majboori Kahani
  • malayalam essay
  • malayalam letter
  • malayalam speech
  • malayalam words
  • Mannu Bhandari
  • Marathi Kathapurti Lekhan
  • Marathi Nibandh
  • Marathi Patra
  • Marathi Samvad
  • marathi vritant lekhan
  • Mohan Rakesh
  • Mohandas Naimishrai
  • MOTHERS DAY POEM
  • Narendra Sharma
  • Nasha Kahani
  • Neeli Jheel
  • nursery rhymes
  • odia letters
  • Panch Parmeshwar
  • panchtantra
  • Parinde Kahani
  • Paryayvachi Shabd
  • Poos ki Raat
  • Portuguese Essays
  • Punjabi Essays
  • Punjabi Letters
  • Punjabi Poems
  • Raja Nirbansiya
  • Rajendra yadav
  • Rakh Kahani
  • Ramesh Bakshi
  • Ramvriksh Benipuri
  • Rani Ma ka Chabutra
  • Russian Essays
  • Sadgati Kahani
  • samvad lekhan
  • Samvad yojna
  • Samvidhanvad
  • Sandesh Lekhan
  • sanskrit biography
  • Sanskrit Dialogue Writing
  • sanskrit essay
  • sanskrit grammar
  • sanskrit patra
  • Sanskrit Poem
  • sanskrit story
  • Sanskrit words
  • Sara Akash Upanyas
  • Savitri Number 2
  • Shankar Puntambekar
  • Sharad Joshi
  • Shatranj Ke Khiladi
  • short essay
  • spanish essays
  • Striling-Pulling
  • Subhadra Kumari Chauhan
  • Subhan Khan
  • Suchana Lekhan
  • Sudha Arora
  • Sukh Kahani
  • suktiparak nibandh
  • Suryakant Tripathi Nirala
  • Swarg aur Prithvi
  • Tasveer Kahani
  • Telugu Stories
  • UPSC Essays
  • Usne Kaha Tha
  • Vinod Rastogi
  • Vrutant lekhan
  • Wahi ki Wahi Baat
  • Yahi Sach Hai kahani
  • Yoddha Kahani
  • Zaheer Qureshi
  • कहानी लेखन
  • कहानी सारांश
  • तेनालीराम
  • मेरी माँ
  • लोककथा
  • शिकायती पत्र
  • हजारी प्रसाद द्विवेदी जी
  • हिंदी कहानी

RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5

Replies$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments, random$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts, /gi-fire/ year popular$type=one.

  • अध्यापक और छात्र के बीच संवाद लेखन - Adhyapak aur Chatra ke Bich Samvad Lekhan अध्यापक और छात्र के बीच संवाद लेखन : In This article, We are providing अध्यापक और विद्यार्थी के बीच संवाद लेखन and Adhyapak aur Chatra ke ...

' border=

Join with us

Footer Logo

Footer Social$type=social_icons

  • loadMorePosts

RUMarathi

  • Computer Science
  • Digital Marketing
  • _Social Media Marketing

ई- कचरा म्हणजे काय ? E-Waste in Marathi

kachra essay in marathi

ई-कचरा म्हणजे काय आणि तो क सा नियंत्रित करा वा ?

या तंत्रज्ञानाच्या जगात ई-कचरा हा इतका मोठा आणि वेगाने वाढणारा कचरा आहे जो संपूर्ण जगासाठी एक मोठे संकट बनला आहे. तर ई-कचरा म्हणजे काय ? आपल्या साठी हे संकट का आहे ? जर आपल्याला या बद्दल पूर्ण माहिती हवी असेल किंवा तुम्हाला ई - कचरा वर प्रोजेक्ट ( Project) लिहायचा असेल तर आपल्याला हा लेख पूर्ण वाचा वा लागेल कारण या लेखात मी ई कचरा संबंधित सर्व बाबी योग्यरितीने स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

आपण इतके प्रगत झालो आहोत की यंत्रांशिवाय आपले जीवन खूपच कठीण झाले आहे. जरी ते अगदी लहान काम देखील असले तरी आपल्याला या मशीनवर अवलंबून रहावे लागते. कारण आपले जीवन अधिक आरामदायक बनविण्यासाठी मशीन्सचा मोठा वापर होत आहे. या गरजा भागविण्यासाठी , इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे आणि ई कचरा तयार होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणून उदयास येत आहे.

E-kachra in Marathi ई कचरा किंवा इलेक्ट्रॉनिक कचरा यांचा वापर केल्यावर आपण यांना फेकून देतो. आपली लोकसंख्या जसजशी वाढत आहे तसतसे आपल्या गरजा देखील वाढत आहेत , ज्यामुळे ई कचराचे प्रमाणही वाढत आहे. दरवर्षी सुमारे ७० दशलक्ष टन ई-कचरा तयार होतो. जे योग्य प्रकारे व्यवस्थापित न केल्यास भविष्यात एक मोठा धोका निर्माण होऊ शकेल. म्हणूनच आज मी विचार केला की ई-कचरा म्हणजे काय याबद्दल आपणा सर्वांना माहिती दिली पाहिजे जेणेकरुन आपणासही आधीच या मोठ्या धोक्याची जाणीव असेल.

ई कचरा म्हणजे काय ? E-Waste in Marathi

ई-कचरा म्हणजे इलेक्ट्रॉनिक कचर्‍याचे संपूर्ण रूप आहे हे पूर्वी आपण आपल्या सोयीसाठी वापरत असलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा खच आहे परंतु आता ते खराब झाल्यामुळे ते यापुढे त्यांचा वापर करत नाहीत. दर वर्षी जगभरात सुमारे ७० दशलक्ष टन ई-कचरा तयार केला जातो जर त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली गेली नाही किंवा त्याच recycle केल गेल नाही तर भविष्यात तो एक मोठा धोका बनू शकतो.

ई-कचरा आपल्या कोणत्याही electrical किंवा electronic वस्तूंपासून बनला जातो जसे: संगणक , टीव्ही , मॉनिटर्स , सेल फोन , पीडीए , व्हीसीआर , सीडी प्लेयर , फॅक्स मशीन , प्रिंटर इ. जर त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली नाही तर ते बेरिलियम , कॅडमियम , पारा आणि शिसे यासारख्या बर्‍याच हानिकारक सामग्रीची निर्मिती करतात. ही सामग्री स्वत: विघटित होत नाही परंतु ती आपल्या पर्यावरणासाठी एक मोठा धोका म्हणून उदभवते. म्हणूनच त्याचे योग्य आणि कार्यक्षमतेने पुनर्वापर करणे फार महत्वाचे आहे.

ई-कचरा कुठून येत आहेत ?

ई कचराचे बरेच स्त्रोत आहेत परंतु आपल्या समजण्यानुसार ते प्रामुख्याने तीन श्रेणींमध्ये वर्गीकृत आहेत. त्यातील काही पुढील प्रमाणेः

पांढर्‍या वस्तू:

यामध्ये घरात वातानुकूलन , वॉशिंग मशीन आणि वातानुकूलित यंत्रांचा समावेश आहे.

तपकिरी वस्तू:

यामध्ये दूरदर्शन , कॅमेरे इत्यादी वस्तु येतात आहेत.

राखाडी वस्तू:

यामध्ये संगणक , स्कॅनर , प्रिंटर , मोबाईल फोन आदींचा समावेश आहे.

ई-कचरा निर्मिती का होते ? त्याची मुख्य कारणे कोणती ?

वाढती लोकसंख्या , ज्यामुळे वाढत्या गरजा ई कचरा तयार करण्याचे मोठे कारण आहे. या व्यतिरिक्त , आणखी काही कारणे देखील आहेत जी यामुळे खूप मोठा धोका निर्माण करत आहेत.

तंत्रज्ञान: आता आधुनिक तंत्रज्ञानाची वेळ आली आहे , यामुळे तंत्रज्ञान वेगाने वाढत आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे बाजारात नवीन उत्पादने आणि उपकरणे येत आहेत. लोकांना आता खराब केल्या असूनही जुन्या गोष्टी वापरायच्या नाहीत. या सर्वामागील हात मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्याचा आहे. या   इतकया शक्तिशाली झाल्या आहे की त्यांच्याकडे देशाची संपूर्ण बाजारपेठ बदलण्याची क्षमता आहे. लोकशाहीसाठी नेहमीच चांगले तंत्रज्ञान देणारी ही बहुराष्ट्रीय कंपन्या आहे. सध्या मध्यमवर्गीय कुटुंबे चांगल्या पैशांमुळे नेहमीच नवीन घोषणांच्या मागे असतात , म्हणूनच कंपन्या त्यांची गुणवत्ता वाढवत असतात जेणेकरून त्यांना अधिक विक्री मिळेल. अशा परिस्थितीत विचार न केल्यास तो भविष्यात मोठे धोका बनू शकतो.

विकास: जर आपण आता याबद्दल बोललो तर असे अनुमान काढले जाऊ शकते की या जगात १.३ अब्जाहून अधिक वैयक्तिक संगणक आहेत. विकसित देशांमध्ये त्यांचे सरासरी आयुष्य केवळ २-३ वर्षे असते. केवळ अमेरिकेत , ४०० दशलक्षाहून अधिक संगणक असे पडून आहेत. केवळ विकसित देश नव्हे तर विकसनशील देशांनीही या तंत्रज्ञानाची विक्री बरीच केली आहे , ज्यामुळे त्यांचा आलेख बराच वाढला आहे , जो नंतर वाया जाण्याचे प्रकार होत आहे. विकसनशील देशांमध्ये संगणकाची विक्री आणि इंटरनेटचा वापर ५०० % टक्क्यांहून अधिक झाला आहे. अचानक झालेल्या या वाढीमुळे त्यांच्याद्वारे तयार होणारा ई कचरादेखील वाढला आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की ज्यामुळे संगणक उद्योगाच्या विकासाच्या नावाखाली हे इतके वाढत आहे , जर त्याचा ई-कचर्‍यावर विचार केला नाही तर भविष्यात हा एक मोठ धोका ठरू शकतो.

लोकसंख्या: वाढती लोकसंख्या यामुळे प्रत्येक गोष्टीची मागणी बर्‍याच प्रमाणात वाढली आहे. जर एक माणूस देखील एखादी वस्तू खरेदी करतो आणि अशा परिस्थितीत आपण सर्व विकत घेतल्यास काय होईल. यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की वाढत्या लोकसंख्ये मुळे ई-कचर्‍याचे प्रमाणही लक्षणीय वाढले आहे. वाढत्या लोकसंख्या वस्तूंच्या पुनर्वापराच्या बदल्यात नवीन वस्तू विकत घेण्यासाठी नेहमीच अग्रेसर आहे. अशा परिस्थितीत विचार न केल्यास ते भविष्यात मोठा धोका बनू शकते.

मानवी मानसिकता: सर्वसामान्य लोक सुद्धा ब्रॅंड च्या नावाखाली अधिक पैशांची उधळपट्टी करतात , जर संगणकाची विक्री वाढत गेली , जर ती बर्‍याच काळासाठी योग्यपणे वापरली गेली नाही तर ती ई कचरा होईल. या पैशाच्या सामर्थ्यामुळे आता लोकांना त्यांच्या जुन्या गोष्टीऐवजी नवीन वस्तू वापरण्याची अधिक आवश्यकता वाटते आणि ही जुनी सामग्री नंतर ई-कचरा बनते.

इलेक्ट्रॉनिक कचरा आणि भारतात

भारत आता संपूर्ण जगात पाचव्या क्रमांकाचा ई-कचरा उत्पादक देश बनला आहे. सुमारे ७०% ई-कचरा केवळ संगणक उपकरणांमधून , १२% दूरसंचार क्षेत्रातून , ०८ % वैद्यकीय उपकरणांमधून आणि ०७ % वार्षिक उपकरणामधून बाहेर पडतो. सरकारी , सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि खासगी क्षेत्रातील कंपन्या एकत्रितपणे ७५ % पेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक कचरा तयार करतात , तर वैयक्तिक घरातील केवळ १९ % उत्पादन होते.

दुसरीकडे आपण जर शहराची यादी तयार केली तर मुंबई आघाडीवर आहे आणि त्यापाठोपाठ नवी दिल्ली , बंगळुरू आणि चेन्नई आहे. राज्यनिहाय महाराष्ट्र आघाडीवर असून तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशच्या मागे आहे. सर्वात जास्त शिसे या इलेक्ट्रॉनिक कचर्‍यामध्ये आढळतात , जो ४३ % आहे आणि यामुळे ७२ % पेक्षा जास्त जड धातू तयार होतात. या प्रदूषकांमुळे भूजल दूषित होणे , वायू प्रदूषण आणि माती आम्लीकरण होते.

पर्यावरणावर ई-कचर्‍याचा कसा प्रभाव पडतो ?

  • ई-कचरा किंवा इलेक्ट्रॉनिक कचरा असे म्हटले जाते जे कॉम्प्यूटर , मोबाइल फोनपासून ते घरगुती इलेक्ट्रॉनिक्स जसे की फूड प्रोसेसर , प्रेशर , कुकरपर्यंत कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स भाग असू शकतात.
  • या ई-कचर्‍याच्या अयोग्य विल्हेवाट मुळे वातावरणात नक्की काय घडते हे आपल्याला अजून माहित नाही , परंतु त्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात भयानक रूप धारण करू शकतो हे निश्चित आहे.
  • ई-कचर्‍यामुळे वातावरणातील माती , हवा आणि पाण्याचे घटक खराब होते. तर मग आपल्या वातावरणात काय वाहते आहे , हे माहीत असायला हवे.  

ई-कचर्याचा मातीवर कसा परिणाम होतो ?

जर E-waste याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली नाही तर त्यात विषारी जड धातू आणि रसायने आपल्या “ माती-पीक-अन्न मार्ग ” मध्ये प्रवेश करतात जेणेकरुन हे जड धातू मनुष्यांच्या संपर्कात येतात. ही रसायने बायोडिग्रेडेबल नाहीत , ज्याचा अर्थ असा आहे की ते वातावरणात बराच काळ राहतात , ज्यामुळे धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

या रसायनांचे मानवावर आणि इतर प्राण्यांवर खूप वाईट परिणाम होतात , ज्यामुळे मेंदू , हृदय , यकृत , मूत्रपिंड आणि कंकाल प्रणाली खराब होते. यासह , मुले अपंग जन्माला येतात. अशा प्रकारे , ते माती प्रदूषण करते , जे नंतर एक मोठे रूप घेऊ शकते.

ई-कचर्याचा पाण्यावर कसा परिणाम होतो ?

जेव्हा या इलेक्ट्रॉनिक्स ज्यात शिसे , बेरियम , पारा , लिथियम (मोबाइल फोन आणि संगणकाच्या बॅटरी आहेत) अशा जड धातू असतात , जेव्हा या जड धातू योग्य प्रकारे विल्हेवाट लावल्या नाहीत तर भूजल वाहिन्यां , ओढे , नाले पर्यंत पोहोचू शकतात. पुढेनंतर पृष्ठभागातील प्रवाह आणि लहान तलावांमध्ये ते आढळतात. यावर अवलंबून असलेल्या स्थानिक समुदायांमध्ये या रसायनांचा थेट प्रवाह असतो , ज्यामुळे त्यांना बर्‍याच रोग होऊ शकतात. अशा प्रकारे , हे जल प्रदूषणाचे रूप घेते.

kachra essay in marathi

ई-कचर्याचा हवेवर कसा परिणाम होतो ?

हवेतील वायू प्रदूषणाद्वारे ई-कचरा हा एक सामान्य परिणाम आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की अशा बर्‍याच वस्तू या इलेक्ट्रॉनिक कचर्‍यामध्ये येतात , तारा , ब्लेंडर आणि बर्‍याच गोष्टी ज्या मिळवण्यासाठी लोक जाळतात , ज्यामुळे वायू प्रदूषण ही एक सामान्य गोष्ट आहे.

ई-कचरा नियंत्रित करण्यासाठी काय उपाय करावे ?

  • आपण स्थानिक सरकारने बनविलेले कायदे आणि कायद्यांचे अनुसरण करू शकता , ज्यामध्ये आपल्या कचर्‍याची नैतिक आणि सुरक्षित विल्हेवाट लावण्यास सांगितले गेले आहे. ई कचरा पर्यावरणाला मोठा धोका होऊ शकत असल्याने , बर्‍याच समुदायांनी अनावश्यक इलेक्ट्रॉनिक्स काही खास ड्रॉप-ऑफ ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था केली आहे जेणेकरून त्याचे योग्यरित्या नियंत्रण केले जाऊ शकते.
  •   इलेक्ट्रॉनिक उत्पादनाच्या देणगीमुळे आपण अशा कोणत्याही गोष्टीचा पुन्हा वापर करू शकतो ज्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण रोखता येईल. कारण आपण वापरत असलेली गोष्ट दुसर्‍या एखाद्या व्यक्तीसाठी खूप महत्वाची आहे.
  • जरी बरेच ई-कचरा पुनर्वापरासारखे आहे परंतु त्यापैकी योग्य रीसायकलर शोधणे थोडे अवघड आहे परंतु जर आपण प्रमाणित ई-कचरा पुनर्वापराचा वापर केला तर त्याचे प्रदूषण कमी होईल आणि ते आपल्या वातावरणासाठी सुरक्षित आहे.
  • जर आपण सर्वांनी असे वचन दिले की आपण आपले वातावरण ई-कचरा मुळे खराब होऊ देणार नाही आणि या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा योग्य प्रकारे वापर करू.

ई-कचरा पुनर्वापराचे फायदे काय आहेत ?

जर ते पुनर्वापराच्या मदतीने योग्यरित्या व्यवस्थापित केले गेले तर ई-कचरा देखील आपल्यासाठी कच्च्या मालाचा दुय्यम स्त्रोत बनू शकतो आणि त्याचे इतरही बरेच फायदे आहेतः 

पर्यावरणीय फायदे

यामुळे , नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन देखील मोठ्या प्रमाणात केले जाऊ शकते आणि त्याद्वारे पर्यावरणाचे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.

आर्थिक लाभ

या पुनर्प्राप्त केलेल्या साहित्यामुळे आपण उत्पन्न कमावू शकतो.

सामाजिक फायदे

अशा रीसायकलिंग प्रक्रियेस मानवी श्रमांची देखील आवश्यकता असते , ज्यामुळे रोजगार निर्मिती होऊ शकते.

kachra essay in marathi

आपण रीसायकल (Recycle) का करावे ?

  • या पृथ्वीची नैसर्गिक संसाधने पूर्णपणे मर्यादित आहेत आणि म्हणूनच आपण त्याचे संरक्षण केले पाहिजे आणि त्यास काळजीपूर्वक वापरले पाहिजे.
  • आपण लँडफिल होण्यापासून रोखू शकतो.
  • आपण आपल्या पृथ्वीला हवा , पाणी आणि भूप्रदूषणापासून रोखू शकतो.
  • याशिवाय रोजगाराची संधीही निर्माण होते.

ई-कचर्‍याचे R ecycle करण्याचे काही उपाय ?

इलेक्ट्रॉनिक कचर्‍यामुळे शिसे , कॅडमियम , बेरेलियम , पारा इत्यादी अनेक घातक रसायने तयार होतात. जेव्हा आपण गॅझेट्स आणि डिव्हाइसची चुकीच्या पद्धतीने विल्हेवाट लावतो तेव्हा हा कचरा आपले वातावरण दूषित करू शकते. हे तिन्ही पाणी , जमीन आणि वायू दूषित करतात ज्यामुळे आपल्याला आणि इतर सजीव प्राण्यांना बरेच आजार उदभवू शकता.

ई-कचर्‍याचे R ecycle कसे करावे:

ग्राहक रीसायकलिंग (consumer recycling):.

Consumer recycling अंतर्गत , वापरात नसलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू गरजूंना विकल्या जातात किंवा त्यांना दान केल्या जातात. या व्यतिरिक्त , ते केवळ नवीन उत्पादनांच्या बदल्यात उत्पादकांकडून एक्सचेंज केले जातात. ते शक्य असल्यास सोयीस्कर रीसायकलर किंवा नूतनीकरण करणार्‍या कंपनीला दिले जातात.

भंगार / रीसायकलिंग:

जेव्हा ई-कचरा पुनर्वापर संयंत्रात येतो तेव्हा हा कचरा स्वयंचलितपणे निवडला जातो आणि उर्वरित लॅपटॉप , एचडीडी , मेमरी देखील क्रमवारी लावल्यास बॅटरी देखील काढल्या जातात.

क्रमवारी लावल्यानंतर , ई-कचरा आयटम वेगळे केले जातात , ज्यामध्ये ते core materials आणि घटकांनुसार वर्गीकृत केले जातात. या विघटित वस्तू इतर वेळी देखील पुन्हा वापरल्या जाऊ शकतात. धातू प्लास्टिकपासून विभक्त केला जातो.

आकार दिला जातो - त्या तुकड्यांना 2 इंच व्यासाच्या आकारात कापले जातात. यामुळे ई कचरा एकसमान होतो. ते तुकडे आणखी लहान तुकड्यांमध्ये विभागले गेले आहेत आणि तेथून कोणतीही धूळ बाहेर पडल्यास ते पर्यावरणाला हानी पोहोचवू न देणार्‍या ठिकाणी टाकले जाते.

या प्रक्रियेदरम्यान ओव्हर-बँड मॅग्नेटचा वापर करून सर्व चुंबकीय साहित्य इतर ई-कचरा मोडतोडांपासून विभक्त केले जातात.

धातू आणि अधातूंचे घटक वेगळे करणे: या प्रक्रियेदरम्यान सर्व धातू आणि अधातुचे घटक इतर ई-कचरा मोडतोडांपासून विभक्त केले जातात येथे धातू कच्च्या मालानुसार विकल्या जातात. किंवा उत्पादने बनविण्यासाठी पुन्हा वापरली जाते.

शेवटची पायरी ज्यामध्ये पाण्याचे साहाय्याने प्लास्टिकचे घटक ग्लासमधून वेगळे केले जातात. एकदा सर्व साहित्य वेगळे झाल्यावर ते कच्चे माल म्हणून पुन्हा विकले जातील.

आता हे नवनिर्माण केलेले घटक जसे की ग्लास (मॉनिटर्स , फोन स्क्रीन , टीव्ही स्क्रीन इत्यादी पासून) , प्लास्टिक , धातू इत्यादी सहज वापरतात.

पुनर्प्राप्त केलेले प्लास्टिक घटक रीसायकलर्सना पाठविले जातात जे त्यांचा वापर कुंपण पोस्ट , प्लास्टिक स्लीपर , प्लास्टिकच्या ट्रे , व्हाइनयार्ड स्टेक्स , उपकरण धारक , प्लास्टिक खुर्च्या आणि खेळणी यासारख्या इतर वस्तू बनविण्यासाठी करतात.

तांबे आणि स्टील यासारखे धातू नवीन धातूची उत्पादने तयार करण्यासाठी रीसायकलवर पाठविली जातात.

ई कचरा व्यवस्थापनसाठी काही महत्वाच्या गोष्टी.

  • ग्रीन अभियांत्रिकीला नेहमीच पाठिंबा द्या.
  • इलेक्ट्रॉनिक वस्तू केवळ त्या दुकानदारांकडून खरेदी करा जे नुकसान झाल्यास त्यांना परत रीसायकलवर घेऊन जातात.
  • नागरिकांनी नेहमीच पुनर्वापर केलेले उत्पादने वापरली पाहिजे.
  • आपल्या हार्डवेअर उपकरणांच्या आयुष्यावर लक्ष ठेवा जेणेकरून ई कचरा बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकेल.
  • मोठ्या उद्योगांनी रीसायकल खरेदी करावीत जे ते बर्‍याच काळासाठी वापरू शकतील.
  • कधीही खराब सेल फोन , डम्प सिस्टम ठेवू नका. त्याऐवजी अशा संस्थांना पाठवा जिथे पुनर्वापर चालू आहे.

तर   ई कचरा म्हणजे काय आणि तो क सा नियंत्रित करा वा ? E-Waste in Marathi, E-kachra in Marathi ई-कचर्‍याचे recycle कसे करावे , ई-कचरा कुठून येत आहेत ?

व ई - कचरा प्रोजेक्ट( Project), इलेक्ट्रॉनिक कचरा आणि सध्याची काय परिस्तिथी आहे भारतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला चांगल्या प्रकारे मिळाली   असेल अशी मी अपेक्षा करतो आणि वरील   लेखाबद्दल   आपल्याला   काही   suggestions   द्याव याचे असतील तर नक्कीच   comments   करून सांगा.

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

टिप्पणी पोस्ट करा, 1 टिप्पण्या.

kachra essay in marathi

Very useful

Popular Posts

ई- कचरा म्हणजे काय ? E-Waste in Marathi

Paython Language काय आहे? आणि आपण Paython का शिकायला पाहिजे?

Animation काय आहे व ते कसे बनवतात ?

Animation काय आहे व ते कसे बनवतात ?

RUMarathi

Programming Languages, Computer Science, Information Technology, Wordpress, Digital Marketing, Animation, Graphics Design, Video editing आणि नवीन टेक्नॉलॉजी याविषयी मला आकर्षण आहे. या ब्लॉगवर त्याविषयी जास्तीत जास्त मराठीतून लिहण्याचा प्रयत्न करतोय ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा.been the industry's.

Random Posts

Recent in internet, menu footer widget.

  • Privacy Policy

प्लास्टिक मुक्त भारत निबंध मराठी Plastic Mukt Bharat Essay in Marathi

Plastic Mukt Bharat Essay in Marathi प्लास्टिक मुक्त भारत निबंध मराठी निसर्गाने मानवाला बरीच साधन संपत्ती दिली आहे. साधन संपत्ती म्हणजे मानवाला उपयुक्त असणाऱ्या गोष्टी किंवा पदार्थ निसर्गाकडून प्राप्त होतात अशा घटकांना नैसर्गिक साधन संपत्ती म्हणतात. नैसर्गिक साधन संपत्ती मध्ये जमीन, हवा, महासागर, नदी, खनिजे, खनिज तेल, वृक्ष इत्यादी. निसर्गाने दिलेल्या या घटकांचा वापर करूनच जीवन सृष्टी चालते निसर्गाने दिलेली ही साधन संपत्ती मर्यादित असते त्यामुळे त्यांचा पुरेपूर वापर किंवा योग्य वापर करणे अतिशय गरजेचे आहे.

मनुष्याच्या बेजबाबदार आणि निष्काळजीपणामुळे निसर्गाला इजा होऊ शकते म्हणजे नैसर्गिक संपत्ती धोक्यात येऊ शकते आणि यात सध्या सातत्याने समोर येणारी एक समस्या म्हणजे प्लास्टिक. प्लास्टिक हे मानवनिर्मित असून सध्या त्याचे दुष्परिणाम संपूर्ण जीवसृष्टीला भोगावे लागत आहेत.

हल्ली प्लास्टिकचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. प्लास्टिक पासून बनणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या किंवा प्लास्टिकची भांडी, प्लास्टिकच्या बॉटल या सगळ्यांच्या वाढत्या वापरामुळे प्लास्टिक प्रदूषण ही सर्वात मोठी समस्या बनत चालली आहे. प्लास्टिकचा वापर आणि त्याचा वातावरणाशी कसा संबंध आहे.

याचा एक मोठा उदाहरण म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्या वापरून झाल्यावर आपण त्या कचऱ्यात फेकून देतो पुढे जाऊन याच प्लास्टिकच्या पिशव्या नदी, नाल्यात, समुद्रामध्ये, मातीमध्ये रुतून बसतात आणि या प्लास्टिकच्या वस्तूंच संचयन होण्यास सुरुवात होते. ज्यामुळे त्याचा वाईट परिणाम मनुष्य जीवनावर किंवा अन्य जीवनावर जाणवू शकतो.

प्लास्टिक मुक्त भारत निबंध मराठी – Plastic Mukt Bharat Essay in Marathi

Plastic mukt bharat nibandh.

प्लास्टिक बनवण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे थर्माप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग पोलिमर. ऑलिफीन सारख्या पेट्रोकेमिकल मधून घेतली जाणारी सेंद्रिय व जैविक संयुगे यांचा प्लास्टिक मध्ये समावेश असतो. संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा वापर केला जात आहे आणि त्यासाठी खूप मोठ्या स्तरावर प्लास्टिक्स उत्पादन होत आहे.

परंतु प्लास्टिकची विल्हेवाट लावण्याचे कोणतेही पर्याय उपलब्ध नसल्याने व जर प्लास्टिक जाळण्याचे ठरवले तरी वायुप्रदूषण होऊ शकतं ज्यामुळे वातावरणात बिघाड होऊ शकते आणि त्याचे दुष्परिणाम मनुष्य जीवनावर किंवा वन्य जीवनावर होऊ शकतात. आणि यामुळे संपूर्ण जीवसृष्टीला प्लास्टिकचा खूप मोठा धोका आहे.

प्लास्टिक निर्माण करण्यासाठी वेगवेगळी केमिकल्स वापरली जातात ही केमिकल्स कारखान्याद्वारे नंतर नदीच्या पाण्यात व समुद्राच्या पाण्यात सोडली जातात. ज्याचा मनुष्य जीवनावर व प्राण्यांवर पक्षांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. प्लास्टिक उत्पादनात इथिलीन ऑक्साईड, जालिन, बेंजीन यांसारख्या रसायनिक विषाणूंचा वापर केला जातो.

ज्यांच्या वापरामुळे पर्यावरणाला खूप मोठा धोका आहे. निसर्गाने जीवसृष्टीला उपयुक्त अशी सर्व घटक तयार केली आहेत परंतु मानवाने निर्मित केलेली प्लास्टिक सारखी अनेक घटक पर्यावरणाला दूषित करत आहेत. प्लास्टिकच्या अतिरिक्त वापरामुळे व त्याची विल्हेवाट न लावता आल्यामुळे प्लास्टिक पृथ्वीवर जमा होत आहे.

  • नक्की वाचा: ध्वनी प्रदूषण माहिती

दिवसेंदिवस प्लास्टिकचा वापर वाढत चालला आहे. जगाचा असा कुठलाही कोपरा नसेल जिथे प्लास्टिकचा वापर होत नसेल. प्लास्टिकचा पर्यावरणावर दुष्परिणाम होत आहे आणि या धोकादायक वस्तूचा शोध इंग्लंड येथील अलेक्झांडर पार्क यांनी १८६२ मध्ये लावला. ग्रीक शब्द प्लास्टिकोझ या नावावरून प्लास्टिक या शब्दाची निर्मिती झाली आहे. या शब्दाचा अर्थ “बनवणे” असा आहे. 

असं संशोधनाद्वारे सांगण्यात आलं आहे. प्लास्टिकच्या वस्तूंचा आपण सहजासहजी एक वेळेस वापर करतो आणि नंतर ती वस्तू फेकून देतो. परंतु टाकाऊ पासून टिकाऊ हे जर सत्यात उतरवायचा असेल तर आपण प्लास्टिकचा देखील पुनर्वापर करू शकतो. प्लास्टिकच्या वस्तू आपण रिसायकल करू शकतो प्लास्टिकची बाटली रिसायकल केली तर त्यातून इतकी ऊर्जा निर्माण होऊ शकते की त्या ऊर्जेपासून एक साठ व्हाॅटचा बल्प बनू शकतो जो सहा तास चालू शकतो.

खनिज तेल ही नैसर्गिक साधनसंपत्ती असून ती मर्यादित असते संपूर्ण जगामध्ये जेवढ तेल उपलब्ध आहे त्यातील आठ टक्के तेलाचा वापर प्लास्टिक बनवण्यासाठी केला जातो आपण नैसर्गिक साधन संपत्ती अशा वस्तूंवर वापरत आहोत ज्याचा आपल्याला निसर्गाला धोका आहे. प्लास्टिकच्या अतिरिक्त वापरामुळे दरवर्षी साधारणतः एक लाखाहून अधिक प्राणी मरत आहेत.

प्लास्टिक पृथ्वीवर असच साठत राहिल तर त्याचे भरपूर वाईट परिणाम होऊ शकतात परंतु जगभरातील जरी प्लास्टिकच्या पिशव्यांची विल्हेवाट लावायचं ठरवलं तर एक हजारपेक्षा अधिक वर्षे लागतील. फक्त भारताच म्हणायला गेलं तर भारतामध्ये एक व्यक्ती संपूर्ण वर्षभरात नऊ पॉईंट सात किलो प्लास्टिक वापरते भारताची लोकसंख्या ही सर्वात जास्त आहे.

वाढत्या प्लास्टिकच्या वापरामुळे व त्याचे पर्यावरणावर होणाऱ्या विपरित परिणामांमुळे बऱ्याच देशांमध्ये प्लास्टिक वर बंदी घालण्यात आली परंतु ती तात्पुरती. संपूर्ण जगभरात रवांडा असा एकमेव देश आहे ज्याने प्लास्टिक वर पूर्णतः बंदी घातली आहे. भारतामध्ये देखील प्लास्टिक मुळे होणाऱ्या दुष्परिणामांची दखल घेऊन प्लास्टिक बंदी करण्यात आली होती, परंतु ती फार काळ टिकली नाही.

बहुतांशी प्लास्टिकचा कचरा हा समुद्रामध्ये फेकला जातो समुद्रामधील वाळूमध्ये बराच वेळा प्लास्टिकच्या पिशव्या रुतलेल्या दिसतात ज्याचा येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपल्या मानवी जीवनावर खूप मोठा भयानक परिणाम दिसू शकतो. प्लास्टिक मुळे मुद्रा प्रदूषण, जल प्रदूषण , वायू प्रदूषण होत आहे.

दरवर्षी पावसाळ्यात नदी व नाल्याच पाणी तुंबलेल्याच दृश्य पाहायला मिळतं जाच एकमेव कारण म्हणजे प्लास्टिक आहे. आपण प्लास्टिकच्या पिशव्या किंवा प्लास्टिकच्या वस्तू वापरून झाल्या की त्या अशाच फेकून देतो ज्या जमिनीमध्ये पाण्यामध्ये रुतून बसतात व त्याच्यामुळे जलप्रदूषण होतं. देशामध्ये होणाऱ्या जमीन प्रदूषण आणि महासागरात होणाऱ्या प्रदूषणाचे मुख्य कारण म्हणजे प्लास्टिक आहे.

दरवर्षी संपूर्ण जगभरात ७० हजार टन प्लास्टिक समुद्रामध्ये फेकला जातो ज्यामुळे समुद्रातील जीवांना धोका असतो म्हणूनच दरवर्षी समुद्रातील बरेच मासे, मच्छी, कासव वेगवेगळे माशांच्या प्रजाती मरण पावतात. जलीय जनावर हे प्लास्टिक खातात ज्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये बायोॲक्युमुलेशन होतं जे त्यांच्या मृत्यूचं कारण बनतं.

प्लास्टिकचा वापर इतका वाढत चालला आहे. की संपूर्ण जगभरात दरवर्षी शंभर दशलक्ष टन प्लास्टिकच उत्पादन केले जाते. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करून प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर करून आपण ते असच उघड्यावर फेकून देतो ज्यामुळे भटके प्राणी त्यांना खातात ज्यामुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो.

आपल्या निष्काळजीपणामुळे आपण प्लास्टिक उघड्यावर फेकून देतो आणि तेच प्लास्टिक पावसाळ्यामध्ये आजूबाजूच्या नदी नाल्यांमध्ये जात ज्यामुळे माशांचे जीवाला तर धोका असतोच परंतु त्यासोबतच पाण्याची गुणवत्ता देखील खालावते आणि यामुळे मनुष्य जीवनावर देखील परिणाम होऊ शकतो.

  • नक्की वाचा: प्लास्टिक प्रदूषण माहिती

जरी पृथ्वीवर ७१% पाणी उपलब्ध असलं तरीही समुद्रात नदी, नाल्यांमध्ये मिसळणार प्लास्टिक व त्याच्या द्वारे मिसळणारे घातक रसायने पाण्याची गुणवत्ता व पातळी कमी करतात. उघड्यावर प्लास्टिक फेकल्यावर तो प्लास्टिक जमा होतो आणि पावसाळ्यामध्ये तो कचरा ओला होतो आणि ओला कचरऱ्या जवळ डास भयानक मच्छर जमा होतात. ज्यामुळे मलेरिया, डेंग्यू यांसारखे जीवघेणे आजार होऊ शकतात.

प्लास्टिक मध्ये असणारा स्टायरीन ट्रायमर, बिसफेनाॅल ए या रसायनांमुळे पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता खालावते. प्लास्टिक हे स्वस्तात मिळतं प्लास्टिकच्या वस्तू सोयीस्कर असतात परंतु प्लास्टिकच्या उत्पादनामुळे वापरामुळे होणारे पृथ्वीवर परिणाम फार भयानक आहेत. आपल्या पृथ्वीला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी आणि पर्यावरण दूषित होऊ न देणे हे आपल्याच हातात आहे.

प्लास्टिकचा वापर योग्य प्रमाणात करावा व प्लास्टिकच पुनर्वापर देखील होतो. प्लास्टिकच्या पिशव्या वापरण्यापेक्षा कापडाच्या पिशव्या वापराव्यात भविष्यात होणारा धोका जर आपल्याला टाळायचा असेल तर त्यासाठी प्लास्टिक वर निर्बंध आणणे अतिशय गरजेचे आहे किंवा त्याचा योग्य तो वापर कसा करावा त्याचे विघटन कसं करावं या सगळ्या गोष्टींवर उपाय काढणे अत्यंत गरजेचे आहे.

प्लास्टिक मुळे होणारे दुष्परिणाम आपण लक्षात घेऊन प्लास्टिकचा वापर जाणीवपूर्वक केला पाहिजे. प्लास्टिक प्रदूषणाचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती काळजी व दक्षता घेतली पाहिजे जेणेकरून आपल्या पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचणार नाही.

प्लास्टिकचा वापर यामुळे नैसर्गिक साधन संपत्ती वरती परिणाम होत आहे आणि नैसर्गिक साधन संपत्ती संपली तर ही जीवसृष्टी देखील संपेल भविष्यात येणाऱ्या संकटांवर आपण आत्तापासूनच उपाय काढायला हवा.

आम्ही दिलेल्या plastic mukt bharat essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर प्लास्टिक मुक्त भारत निबंध मराठी plastic bandi in marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या plastic kachra mukt bharat essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि plastic mukt bharat nibandh माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये plastic pradushan Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

उपकार मराठी

मी कचरा बोलतोय मराठी निबंध |me kachra boltoy marathi nibandh.

मी कचरा बोलतोय मराठी निबंध |Me kachra boltoy Marathi nibandh
  • मी मासा बोलतोय
  • मी शेतकरी बोलतोय
  • झाडे आपले मित्र
  • पैंजण कथा वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  • उपकार कथा वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
  • बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले
  • क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.
  • थंडीतील सकाळ निबंध मराठी , थंडीचे दिवस
  • अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक 
  • सत्यमेव जयते कल्पनाविस्तार मराठी निबंध
  • एका पुतळ्याचे मनोगत eka putlyache manogat marathi nibandh
  • वाचाल तर वाचाल Marathi nibandh vachal tar vachal
  • भेदाभेद भ्रम अमंगळ मराठी कल्पनाविस्तार bhedabhed bhram amangal Marathi essay
  • शालेय जीवनात खेळाचे महत्व
  • या जगण्यावर शतदा प्रेम करावे मराठी निबंध
  • मी मासा बोलतोय, मासा बोलू लागला तर, माशाचे मनोगत मराठी निबंध.
  • मी कचरा बोलतोय मराठी निबंध
  • प्रतिष्ठा मराठी निबंध Essay on prestige in 200 words
  • संत गाडगेबाबा - समाजप्रबोधक
  • माझे घर मराठी निबंध  / Marathi essay on my home in Marathi
  • माझा आवडता प्राणी वाघ my favourite animal tiger short essay
  • माझा आवडता प्राणी हत्ती Short essay my favourite animal elephant
  • बालपण /रम्य ते बालपण
  • माझा आवडता पक्षी गरुड मराठी निबंध/my favourite bird Marathi essay 
  • माझी आई - माझा छोटासा निबंध
  • स्वामी दयानंद सरस्वती   यांच्याविषयी माहिती वाचा .
  • राजा राममोहन रॉय  यांच्याविषयी माहिती वाचा .

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

टिप्पणी पोस्ट करा

संपर्क फॉर्म.

kachra essay in marathi

  • मायबोलीवर नवीन लेखन
  • निवडक मायबोली
  • हितगुज-विषयानुसार
  • माझ्या गावात
  • जुन्या हितगुजवर
  • विनोदी लेखन
  • प्रकाशचित्रण
  • मराठी भाषा दिवस
  • अक्षरवार्ता
  • गझल कार्यशाळा
  • तेंडुलकर स्मृतिदिन

ओला कचरा - सुका कचरा

सध्या मी जिथे टेंपरवारी मुक्कामाला आहे त्या सोसायटीमध्ये ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळा काढायचा असा प्रकार नव्यानेच चालू झाला आहे. पण सोसायटीतील सर्वच रहिवाशी या प्रकाराबद्दल अनभिज्ञ आहेत. म्हणजे, कुठला कचरा ओला कचर्‍यात मोडतो आणि कश्याला सुका कचरा म्हणावे याबाबत सर्वांचाच गोंधळ आहे.

उदाहरणार्थ, जेवणाचे खरकटे ओल्या कचर्‍यात जायला हवे याबाबत कोणाचे दुमत नाही. पण बाहेरून पार्सल मागवलेल्या अन्नाच्या पिशव्या, डबे, कागदी थैल्या, दही-श्रीखंडाचे डबे, वगैरे सुक्या कचर्‍यात टाकायच्या की ओल्या कचर्‍यात जमा करायचे याबाबत लोक अजून संभ्रमात आहेत. येथील सेक्रेटरीच्या मते त्या पिशव्या आणि डबे धुवून वा पुरेसे साफ करून सुक्या कचर्‍यात टाकाव्यात. पण सोसायटीतील मध्यमवर्गीय रहिवाश्यांच्या मते हा त्रास आहे, आणि त्याऐवजी साफसूफ न करता त्या पिशव्या/डबे ओल्या कचर्‍यात टाकायचे की सुक्या कचर्‍यात ठेवायचे एवढेच काय ते सांगा असा आग्रह आहे. एका द्रुष्टीने पाहता साहजिकच आहे म्हणा. कालपर्यंत बिचारे मस्त पावसाळी वातावरणाचा आनंद उचलत समोरच्या भटाकडून बटाटेवडे अन भज्या आणून त्यांचा सोफ्यावर ऐसपैस पसरून आस्वाद घेत होते आणि पोटाची तुंबडी भरताच सोफ्यावरूनच बसल्याबसल्या त्या पुडक्याला डस्टबिनचा रस्ता दाखवत होते. पण आता मात्र खाऊन झाल्यावर त्या वड्यांसोबत कागदाला लागलेला त्याचा चुरा झटका, उरलेली चटणी आणि तळलेल्या मिरच्या वेगळ्या करा. मग ती शिल्लक एका डब्यात टाका, तर ते साफसूफ केलेले पुडके बाजूला ठेवा. कोणी सांगितलेय एवढे...

आज सकाळी तर कहर वाद झाला. लहान मुलांचे डायपर सुक्या कचर्‍यात टाकायचे की ओल्या कचर्‍यात यावरून घमासान पेटलेले. काही बायकांच्यामते तो ओला कचरा होता, कारण त्यात मलमूत्र असते. पण येथील सफाई कामगार बाईंच्या मते तो सुका कचरा होता. तिने त्यांच्यासमोर तो डायपर ओल्या कचर्‍यातून काढून सुक्या कचर्‍यात टाकले आणि वर त्या बायकांना असेही ठणकावले की तुम्ही पुन्हा डायपर ओल्या कचर्‍यात टाकला तर पुढच्यावेळी तुम्हालाच सर्वांसमोर हात घालून तो ओल्या कचर्‍याच्या डब्यातून काढून सुक्या कचर्‍यात टाकायला लावेन. एक दोन बायका तिच्याशीही सहमत होत्या. मनापासून सहमत होत्या की ईतर बायकांशी स्कोअर सेटल करत होत्या त्यांचे त्यांनाच ठाऊक. मी तो वाद अगदी जवळून बघत होतो, पण मला माझे मत प्रदर्शित करता येत नव्हते की साधी मान डोलावता येत नव्हती. कारण मी स्वत: सुद्धा कन्फ्यूज होतो की डायपर नक्की ओल्या कचर्‍यात येतो की सुक्या कचर्‍यात. कारण आमच्यावेळी अशी काही पद्धत नव्हती.

असो, तर एकंदरीत चारपाच दिवस सतत वाद होत आहेत. तसेच ईथे कोणाकडेही, अमुकतमुक ओला कचरा आणि अमुकतमुक सुका कचरा, हे अधिकारवाणीने सांगता येईल अशी माहिती नसल्याने वादाचा निवाडाही होत नाहीये. तर, लोकांच्या सवयी बदलतील तश्या बदलतील, पण मायबोलीवरच्या कोणाकडे अशी पद्धत राबवली जात असेल तर थोडक्यात पण सविस्तर काय सुका अन काय ओला हे सांगत काही जास्तीच्या टिप मिळतील का... धन्यवाद! ऋन्मेष

कारण मी स्वत: सुद्धा कन्फ्यूज

कारण मी स्वत: सुद्धा कन्फ्यूज होतो की डायपर नक्की ओल्या कचर्‍यात येतो की सुक्या कचर्‍यात. कारण आमच्यावेळी अशी काही पद्धत नव्हती.>> छान!

  • Log in or register to post comments

जज्याचे नैसर्गिकरीत्या सहज

जज्याचे नैसर्गिकरीत्या सहज विघटन होईल तो ओला कचरा. बहुतेक निसर्गनिर्मित जिन्नस. Manufactued ते ते सुका कचरा. कागद दोन्हींत मोडतो. शक्य तिथे सुक्या कचर्यात. प्लास्टिक सुक्याच कचर्यात. पण लोक ओला कचरा प्लास्टिकच्या पिशवीत घआलून टाकतात.

सुका कचरा = पुनर्वापर

सुका कचरा = पुनर्वापर (रिसायकल) करतायेण्याजोगा कचरा. यात प्लॅस्टिक, धातू (मेटल) , काच, कागद/ पुठ्ठा यापासून केलेल्या वस्तू येतील. (तेल लागलेले कागद यात टाकू नये) आमच्या शहरात वरील कचऱ्यात समाविष्ट न होणाऱ्या गोष्टीचे आणखी दोन भाग होतात १. कंपोस्ट : ज्या वस्तू विघटीत होऊन चटकन मातीत रुपांतरीत होतात (स्वयंपाकघरातील कचरा जसे भाज्याची देठ, हाडं, इ.) २. गारबेज: या सगळ्यात न येणाऱ्या वस्तू. डायपर इकडे. तुमच्याकडे हे दोन भाग नसतील तर पुनर्वापर न करता येणारा तो सगळा ओला कचरा. ओला हा गोंधळात टाकणार शब्द आहे. त्याचा पाण्याशी संबध नाही.

पॉलिथिन पिशव्या गोळा करणाऱ्या स्पेशल ठिकाणी त्या टाकाव्या. कारण पुनर्वापरयोग्य करण्यासाठी काही विशिष्ट सुविधा लागतात. अन्यथा प्लास्टिक पुनर्वापर करण्याच्या यंत्रात त्या अडकतात.

बरेच ठेकेदार हा वल्ला सुख्खा

बरेच ठेकेदार हा वल्ला सुख्खा शेव्टी एकत्रच करतात जल्ला फिदीफिदी >>>> हो हाच अनुभव आहे तरी ही मी वेगवेगळाच करते

आमची कचरावाली ओला सुका वेगळा

आमची कचरावाली ओला सुका वेगळा करून भंगारवाल्याला विकायची. त्यांनी नाही केलं तर कचरावेचक लोक करतात हे काम. स्त्रीमुक्ती संघटना अशा कचरावेचकांना प्रशिक्षण आणि ओळखपत्र देते. पण त्यांचे प्रमाण किती असणार? त्यांचे = अशा कचरावेचकांचे.

साती, ते वाक्य माझ्या आईच्या

साती, ते वाक्य माझ्या आईच्या तोंडचे. मला माझ्या बालपणी असे म्हणायचे होते. गैस नसावा.

२. गारबेज: या सगळ्यात न येणाऱ्या वस्तू. डायपर इकडे. >>> सध्या तरी असे आणखी दोन भाग नसल्याने डायपर प्रश्न अनुत्तरीतच राहणार तर.

असो, मी थोडा गूगलसर्च केला. त्यातून मला माझ्या अल्पबुद्धीने आढळलेली गाईडलाईन अशी. सर्वप्रकारचे अन्नपदार्थ, खाण्याच्या गोष्टी या ओला कचरा. ईतर सारे सुका कचरा. आता यात काय काय बसवता येईल हे बघायला हवे.

आमच्या सोसायटी मध्ये ३ प्रकार

आमच्या सोसायटी मध्ये ३ प्रकार आहेत

१। कंपोस्ट करण्याजोगा कचरा, उरलेले अन्न, भाज्यांचे देठ वगैरे

२। पुनर्वापर (रिसायकल) करण्याजोगा कचरा. कागद, प्लास्टिक, खोके इत्यादी

३। वापरलेले डायपर, सॅनिटरी नॅपकिन, कंडोम, खाद्यपदार्थ लागलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या इत्यादी

जर कन्फ्युजन असेल तर तिसऱ्या प्रकारात टाका अश्या सूचना आहेत. कारण पहिल्या दोन प्रकारात भेसळ चालत नाही. पहिला आम्ही सोसायटी मधेच रिचवतो. दुसरा "ग्रीन रद्दीवाला" म्हणून एक आहे त्याला विकतो आणि तिसरा सरकारी डंपिंग मध्ये पाठवतो.

साधारण फक्त १० ते २०% कचरा

साधारण फक्त १० ते २०% कचरा सरकारी डंपिंग मध्ये जातो. तो पण वर्तमान पत्रामध्ये गुंडाळून प्लॅस्टिकच्या बॅग मध्ये टाकतात लोकं मग सफाई कामगारांना हाताळायला सोपं जातं

आता एक्सपायरी डेट संपलेल्या

आता एक्सपायरी डेट संपलेल्या औषधांचं काय करायचं असा प्रश्न विचारताहेत काही जण. सरकारी डंपिंग मध्ये टाकणं चुकीचं आहे आणि रद्दीवाला घेत नाही.

जपान मधे डायपर ओल्या कचर्‍यात

जपान मधे डायपर ओल्या कचर्‍यात टाकतात पण टाकण्या आधी त्यातली पॉटी शक्यतो टॉयलेट मधे फ्लश करतात तसेच सॉस जॅम लोणचे वैगरेच्या बाटल्या धुवुन कच र्‍यात टाकतात ओल्या सुक्या कचर्‍याचे वेग वेगळे वार असतात ठराविक प्रकारच्या कचर्‍याच्या बॅगा मिळतात त्यात कचरा भरावा लागतो फर्निचर सायकल किंवा मोठे सामान फेकायचे असेल तर त्यांना फोन करुन सांगायला लागते व ते फेकण्याचे पैसे द्यावे लागतात

13533077_1044092389012539_4725126116655165667_n.jpg

हे येथिल डस्टबिन चे दोन फोटो..

बॉडी फ्लुइड्स, एक्स्क्रीटा,

बॉडी फ्लुइड्स, एक्स्क्रीटा, एक्स्पायर्ड मेडिसीन्स, घरी वापरलेल्या इन्शुलिन सिरिंजेस, सुया, इ. हे बायोमेडिकल हॅझार्डस वेस्ट मधे मोडणारे प्रकार आहेत. याच्यासाठी वेगळी कॅटॅगरी करायला हवी. याच्या डिस्पोजलचे व सेग्रिगेशनचे मार्गही वेगळे असतात.

"डिस्पोजेबल" डायपर्स, सॅनिपॅड्स या दोन्ही बाबींच्या कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न फार मोठा व किचकट आहे (यावर काही चर्चाही घडून गेलेल्या आहेत, सापडल्या की लिंकवतो). या दोहोंत वापरलेले अ‍ॅब्सॉर्बंट मटेरियल अजिबात बायोडिग्रेडेबल नसते. शिवाय त्यात आजारी बाळे / व्यक्तींपासून निघणारी उत्सर्जने असतील तर त्यातील जंतू, जीवाणूंमुळे तो एक मोठा पब्लिक बायोहॅझार्ड बनतो. डायपर वा सॅनिपॅड दवाखान्यातून फेकलेत तर त्यासाठी वेगळी व्यवस्था आहे. व हा कचरा घेऊन जाण्यासाठी डॉक्टरांकडून पैसे वसूल केले जातात. (कचर्‍याचे वजन्/बेड संख्या इ. नुसार) सामान्य घरांतून निघणार्‍या अशा कचर्‍याबद्दल अशी कोणतीही व्यवस्था नाही.

पूर्वी घरांत वापरलेली दुपटी / 'घड्या' धुवून, उन्हात सुकवून परत वापरली जात, हा प्रकार माझ्यामते जास्त "सॅनिटरी" होता.

www.2bin1bag.in Separate

www.2bin1bag.in

Separate collection for e-waste and medical waste.

छान माहिती कांदाजी. पूर्वी

छान माहिती कांदाजी.

पूर्वी घरांत वापरलेली दुपटी / 'घड्या' धुवून, उन्हात सुकवून परत वापरली जात, हा प्रकार माझ्यामते जास्त "सॅनिटरी" होता. छान मुद्दा मांडलात.

विषय महत्वाचा आहे..@टग्या

विषय महत्वाचा आहे..@टग्या अभिनंदन आपले आणि आपल्या सोसायटीचे. बाकी असले अनुभव (महाराष्ट्रातील) वाचाय आवडतील, बदल होतोय हि खूप आनंदाची बाब आहे.

आता एक्सपायरी डेट संपलेल्या औषधांचं काय करायचं असा प्रश्न विचारताहेत काही जण. >>> परवाच माझ्या रूममेटने एका बाटलीतील टॅबलेटस ओल्या कचर्‍यात टाकत रिकाम्या बाटलीची सुक्या कचर्‍यात वासलात लावली. सफाई कर्मचार्‍यांनीही यावर आक्षेप न घेता पास केले.

कचरा प्रबंधन का महत्त्व पर निबंध | Essay on The Importance of Waste Management in Hindi

kachra essay in marathi

ADVERTISEMENTS:

कचरा प्रबंधन का महत्त्व पर निबंध | Essay on The Importance of Waste Management in Hindi!

शहरों में आज दुनिया की करीब आधी आबादी बसती है । भविष्य में भी शहरों की संख्या तथा वहां बसती आबादी में वृद्धि होती जायेगी, ऐसा कहना गलत नहीं होगा । शहरी जिंदगी आज की जरूरत है, मजबूरी है और दिन-प्रतिदिन बढती हुई आबादी की नियति ।

इस दिशा को बदलना संभव नहीं है, तो क्या हम इस अभिशाप को वरदान में या आंशिक वरदान में या कम-से-कम सहने लायक, जीने लायक, परिवेश में बदल सकते हैं । इसका उत्तर यदि हम ‘नहीं’ देते हैं, तो हमें इसका उत्तर ‘हां’ में ही देना होगा और शहरों में अच्छे जीवन के तरीके निकालने होंगे ।

यदि इस बात से इनकार नहीं किया जा सकता कि आम शहरी को स्वच्छ, स्वास्थ्यपूर्ण सुविधायुक्त अच्छे पर्यावरण में जीने का अधिकार है, तो हमें इसके रास्ते भी खोजने होंगे । इसमें विलंब करना घातक होगा और हम अधिकाधिक शहरों को नरक में परिवर्तित करते रहेंगे । शहरों में कचरा बढता जा रहा है, पर इसके निस्तारण की सुविधाएं नहीं बढ रही हैं । स्वायत्तशासी संस्थाएं और उनमें बैठे लोग इसकी ज्वलंत जरूरतों के प्रति आंखें मूंदे बैठे हैं, जिसके भयानक परिणाम हो सकते हैं ।

नागरिक सुविधाओं की प्राप्ति के लिए केवल सरकार या अर्द्धसरकारी संगठनों, प्राधिकरणों, निगमों, नगर परिषदों आदि पर निर्भर रहना गलत है और उनकी अल्प संवेदनशीलता को और कम करना है । इसके लिए नागरिकों को न केवल सतत जागरूक रहना होगा वरन् अपने अधिकारों के लिए एक लंबी लड़ाई के लिए भी संकल्प लेना होगा । यह लड़ाई भी अनेक स्तरों पर होगी ।

तरह-तरह के अनेक संगठनों से निरंतर संपर्क बनाये रखना और उनका सहयोग प्राप्त करना इस लड़ाई का एक मुख्य भाग होगा । हर नागरिक को अपने कर्त्तव्यों के प्रति उतना ही जागरूक और जुझारू बनना पडेगा, जितना सजग और सक्रिय वह अपने अधिकारों के प्रति होता है ।

समस्याओं को सुलझाने की यही कुंजी है । हर नागरिक को नगर में अपनी छवि देखनी होगी, उसके प्रति गहरा लगाव और जुड़ाव पैदा करना होगा तभी हमारे शहर चमकीले और मानवीय बन सकते हैं, रह सकते हैं । हर शहर को अपना चरित्र बनाना चाहिए, उसकी विशेषताएं खोजनी और विकसित करनी चाहिए । हर शहर को अपना परंपरागत चरित्र और परंपरागत गौरव कायम रखना चाहिए और विकास के नाम पर शहर की आत्मा को नष्ट होने से बचाना चाहिए । इन सब पर ध्यान देने की अविलम्ब आवश्यकता है ।

प्राथमिकता से जिन उद्देश्यों को प्राप्त करना अत्यत ही जरूरी है उनमें एक है- ‘कचरा प्रबंधन’ । कचरा प्रबंधन शहरी जीवन के लिए एक बहुत बडी और विकराल चुनौती है । कचरे से उत्पन्न समस्याएं बढ़ती जा रही हैं और शहरों को शीघ्रता से नरक में परिवर्तित कर रही हैं । किंतु अफसोस की बात है कि कचरे को सीमित करने, उसको शीघ्रता से स्थानान्तरित करने, नष्ट करने, या रीसाइक्लिंग करने, उनका उपयोग करने की तरफ समुचित चिंता नहीं दिखाई जा रही है ।

इस संबंध में दुनिया भर में अभिनव प्रयोग हो रहे हैं क्योंकि यह समस्या एक शहर या एक देश या एक महाद्वीप की नहीं है । इन प्रयोगों और अनुभवों का लाभ उठाने की हमें कोशिश करनी चाहिए ।

इस तरह अनेक प्रश्न कचरा प्रबंधन से जुड़े हुए हैं ।

समस्या की गंभीरता और जटिलता को आम नागरिक तक पहुचाना और उनका सहयोग प्राप्त करना बहुत दुसह काम है पर इसके सिवाय कोई रास्ता भी नहीं है । कर्मचारी और नागरिक सभी सड़क, गली में कचरा फेंकते हैं, या फिर नालियों में डालते हैं । नालियां अवरूद्ध होती हैं तथा इससे केवल पानी ही बाहर नहीं फैलता, स्वास्थ्य के लिए भी खतरा बन जाता है ।

कचरे के ढेर इकट्‌ठा करके सार्वजनिक स्थानों पर डाल दिये जाते हैं और उनको तत्काल उठाने की कोई व्यवस्था नहीं है । बिना जन सहयोग, जन प्रशिक्षण और सरकारी सक्रियता के कोई कचरा प्रबंधन संभव ही नहीं है । जहां-जहां इस बारे में समन्वय हुआ है वहां स्थितियां बदली हैं, शहरी जिंदगी में सुधार हुआ है । इसी तरह के संकल्पों से सूरत जिले ने अपनी सूरत बदली है । कोलकाता की तस्वीर भी बदल रही है । गंदगी के ढेर कई महानगरों में कम होते जा रहे हैं ।

कचरा प्रबंधन से हम छोटे शहरों की समस्याओं को काफी हद तक हल कर सकते हैं । जरूरत है राजनीतिक और प्रशासनिक प्रतिबद्धता की और समस्याओं को समझने की और निर्णयों को साकार करने की । राजस्थान के छोटे शहरों से इसका प्रारंभ कर हालात पर अभी से काम किया जा सकता है । बड़े शहरों में इन्फ्रास्ट्रक्चर सुधार दोषपूर्ण है और लोगों की मुश्किलें बढ़ाएगा । बिना नई दिशा के बारे में प्रशिक्षण दिये जो काम हो रहा है वह नई समस्याएं खडी करेगा ।

Related Articles:

  • विदेशी मुद्रा प्रबंधन की चुनौती पर निबंध | Essay on Challenge for Management of Foreign Currency in Hindi
  • जीवन में पुस्तकों का महत्त्व पर निबंध | Essay on Importance of Book in Life in Hindi
  • समाचार-पत्र का महत्त्व पर निबंध | Essay on Importance of Newspaper in Hindi
  • समाचार-पत्र व पत्रिकाओं का महत्त्व पर निबंध | Essay on Importance of Newspapers and Magazines in Hindi

Marathi Nibandhs

मी कचरा बोलतोय मराठी निबंध | me kachra boltoy marathi nibandh, मी कचरा बोलतोय मराठी निबंध | me kachra boltoy marathi nibandh .

me kachra boltoy marathi nibandh 

मी कचरा बोलतोय !

टीप  :  वरील    निबंधाचे    खालील    प्रमाणे    शिर्षक    असु   शकते

  • kachra kundi chi atmakatha
  • atmakatha nibandh in marathi
  • me kachra boltoy atmakatha

' class=

Related Post

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

शेतकऱ्याची आत्मकथा निबंध | Shetkaryachi Atmakatha in Marathi

शेतकऱ्याची आत्मकथा निबंध/ शेतकऱ्याचे आत्मवृत्त निबंध  shetkaryachi atmakatha in marathi nibandh.

Shetkaryachi atmakatha in marathi

शेतकऱ्याची आत्मकथा मराठी निबंध (Essay on Shetkaryachi Atmakatha in Marathi) (450 शब्द)

माझा जन्म पृथ्वीवर राहणाऱ्या मनुष्य प्राण्यांसाठी अन्नाची व्यवस्था करण्याकरिता झाला आहे..! मित्रांनो मी एक शेतकरी आहे. माझे जीवन इतरांपेक्षा कठीण आहे. पण तरीही मी लहान सहान गोष्टींमध्ये आनंद शोधून खूश राहण्याचा प्रयत्न करतो. इतर लोकांपेक्षा मला सकाळी लवकर उठून शेतात जावे लागते. माझे शेत फक्त एक जमिनीचा तुकडा नसून, माझ्यासाठी सर्वकाही आहे. त्याच्याशिवाय मी एक क्षणही जीवन जगू शकता नाही. ज्याप्रमाणे आई वडील आपल्या मुलाचे पालनपोषण करतात, त्याच पद्धतीने मी शेताची मशागत करून त्याला सुपीक करतो. 

माझे अर्ध्यापेक्षा जास्त जीवन शेतात जाते. दिवस-रात्र शेतात राबून धान्य उगवणे माझे काम आहे. शेतकरी बनणे सोपे काम नाही. एका शेतकऱ्याचे जीवन खूप सार्‍या कष्टांनी भरलेले असते. मला सतत 12 महिने एकही दिवस सुट्टी न घेता मेहनत व प्रामाणिकपणे कार्य करावे लागते. माझ्या शेताच्या कार्यात माझे बैल देखील खूप मदत करतात  मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतातच काम करतो. दिवसभर उन्हात चालल्याने माझ्या पायाला जमिनी प्रमाणे तडे पडून जातात. पण मला या गोष्टीची अजिबात चिंता नाही, कारण मला माहित आहे की माझ्या एक एक कष्टाचे फळ माझ्या जीवनात आनंद निर्माण करणार आहे. 

थंडीच्या दिवसात लोक घट्ट पांघरून झोपून राहतात. मला मात्र थंडीच्या रात्री शेतात जाऊन पिकाचे रक्षण व पिकाला पाणी द्यावे लागते. जास्त काम केल्यामुळे कधी कधी तर मला ताप पण येऊन जातो. माझी तब्येत बिघडून जाते. 

आधीच्या काळात माझी परिस्थिती चांगली होती. कारण तेव्हा महागाई पण कमी होती. मला दोन वेळचे अन्न मिळून जात होते. पण आजच्या काळात माझी परिस्थिती खूप खालावली आहे. आज शेतात लावण्यासाठी लागणाऱ्या बी चे भाव वाढले आहे. कीटकनाशके व इतर शेतीसाठी उपयुक्त साहित्याचे भाव देखील वाढत आहेत. अश्यामध्ये मला कोणाकडून तरी पैसे उसनवार घ्यावे लागतात. 

पावसाच्या येण्याआधी मी शेतात बी लावून देतो. त्यानंतर दररोज शेतात जाऊन मला काम व रक्षण करावे लागते. पिकांना वाढण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते म्हणून मी पावसाची वाट पाहत बसतो. पण माझं नशीब खूप खराब आहे. कधी कधी जोरदार पाऊस येऊन जातो तर कधी कधी पाऊस येतच नाही. यामुळे माझ्या पिकांचे खूप नुकसान होते. सर्व पीक वाया गेल्याने मी कर्जबाजारी होतो. माझ्या कुटुंबाचे पालन पोषण करणे कठीण होऊन जाते. आमचे जीवन भिकाऱ्या पेक्षा पण वाईट होते. पण मी कोणीतरी मदत करेल या आशेवर बसून राहत नाहीत.

परत एकदा मी मेहनतीला लागतो. मग तो दिवस पण उजळतो जेव्हा माझ्या कष्टाचे फळ मला मिळते आणि माझे शेत पुन्हा एकदा पिकानी बहरून जाते. या पिकाला पाहून माझ्या मनातील आनंद गगनात मावेनासा होतो. जगभरातील लोक मला अन्नदाता म्हणतात. पण ही गोष्ट खुप दुःखद आहे की जेव्हा माझ्यावर संकट येते तेव्हा कोणीही मदतीला पुढे येत नाही. माझ्यासारखे कित्येक शेतकरी जीवनाला कंटाळून आत्महत्या करून टाकतात. 

संकटात मी मेहनत करायला मागेपुढे पाहत नाही. शेताची मी ईश्वर म्हणून पूजा करतो. माझी इच्छा फक्त एवढीच आहे की माझ्या कठीण काळात सरकार तसेच तुमच्यासारखे इतर लोकांनी माझ्या बाजूला उभे राहावे व जास्त नाही तर फक्त दोन वेळेचे अन्न माझ्या कुटुंबाला उपलब्ध करून द्यावे.

या निबंधाचे शीर्षक पुढील प्रमाणे देखील असू शकते:

  • मी शेतकरी बोलतोय
  • Shetkari atmakatha
  • शेतकऱ्याची व्यथा
  • शेतकऱ्याचे मनोगत
  • Shetkari che manogat
  • शेतकऱ्याची आत्मकथा
  • mi Shetkari boltoy
  • शेतकऱ्याचे आत्मकथन
  • autobiography of farmer in marathi 

तर मित्रानो हि होती शेतकऱ्याची आत्मकथा (Shetkaryachi Atmakatha ) या मराठी निबंधाला तुम्ही तुमच्या शाळा कॉलेज मध्ये वापरू शकतात. तुम्हाला हि गरीब shekaryachi atmakatha कशी वाटली आम्हाला कंमेंट मध्ये सांगा. जर निबंध लिहितांना काही चूक झाली असेल तर ते पण कंमेंट्स मध्ये सांगा.. 

WATCH VIDEO:

2 टिप्पण्या

kachra essay in marathi

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

kachra essay in marathi

IMAGES

  1. कचरा उचलण्यासाठी महानगरपालिकेला विनंती पत्र / kachara uchalnyasathi vinanti patra

    kachra essay in marathi

  2. Marathi Essay

    kachra essay in marathi

  3. Class-8th Subject Marathi Kavita Khara To Yeakachi Dharma Reamideal Teaching

    kachra essay in marathi

  4. टाकाऊ कचऱ्याचे व्यवस्थापन full project takau kachra che vyavasthapn project

    kachra essay in marathi

  5. Essay writing in marathi

    kachra essay in marathi

  6. घन कचरा व्यवस्थापन निष्कर्ष Ghan Kachra Project Information in Marathi

    kachra essay in marathi

VIDEO

  1. होळी मराठी निबंध

  2. आंबा मराठी निबंध/भाषण

  3. मी पाहिलेली जत्रा निबंध मराठी भाषेत

  4. Lagaan x Kachra. Full video releasing tonight at 8 PM #shorts #Marathi

  5. Majha awadta khel Kho Kho Marathi bhashet

  6. माझे बाबा अतिशय सुंदर निबं‌‌ध / माझे वडील Marathi nibandh /Marathi best essay

COMMENTS

  1. घनकचरा व्यवस्थापन

    प्रश्नाचं स्वरूप. घनकचरा म्हणजे रोजच्या वापरातून उरलेल्या निरुपयोगी वस्तूंचा साठा. आपली घरे, कार्यालये, दुकाने, भाजी मंडया, उपहार ...

  2. घन कचरा व्यवस्थापन (Solid Waste Management)

    घनकचरा व्यवस्थापन करीत असताना तीन 'R' महत्त्वाचे आहेत : १) कचरा कमी करणे (REDUCE) : उदा., कमीत कमी कागद व कॅरीबॅगेचा वापर करणे. २)पुनर्वापर (REUSE ...

  3. कचरा व्यवस्थापन निबंध, Essay On Waste Management in Marathi

    उर्जा संवर्धन मराठी निबंध, Essay On Energy Conservation in Marathi; सोशल मीडिया मराठी निबंध, Essay On Social Media in Marathi; मी चोराला कसे पकडले मराठी निबंध, Mi Chorala Kase Pakadle Marathi Nibandh

  4. घन कचरा व्यवस्थापन

    घनकचरा प्रक्रिया पद्धती. शास्त्रीय जमीनभराव पद्धती. खोलगट जमिनीवर कचरा व मातीचे थर टाकून रोलींग करणे. सर्वात सोपी व कमी खर्चाची ...

  5. घन कचरा (Solid waste)

    घन कचरा (Solid waste) मानवी व्यवहारात निर्माण झालेल्या टाकाऊ घन पदार्थांना घन कचरा म्हणतात. व्यवहारात मात्र काहीशा मर्यादित अर्थाने ...

  6. घनकचरा व्यवस्थापन

    सर्वप्रथम व्यक्तिगत आणि कौटुंबिक पातळीवर याबद्दल जाणीव ...

  7. कचऱ्याचे व्यवस्थापन निबंध Waste Management Information in Marathi

    March 16, 2021 by Marathi Mitra. कचऱ्याचे व्यवस्थापन निबंध Waste Management Information in Marathi. प्रस्तावना : आपण दिवस- भरामध्ये कित्येक कामे करतो. त्या प्रत्येक कामा मधून ...

  8. टाकाऊ कचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन

    टाकाऊ कचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन मित्रांनो 'आज आपण टाकाऊ कचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन.'

  9. www.marathisarav.com

    www.marathisarav.com

  10. Marathi Essay on "Electronic Waste", "ई कचरा ...

    Marathi Essay on "Electronic Waste", "ई कचरा व्यवस्थापन मराठी निबंध", "E Kachra Ek Gambhir Samasya in Marathi" for Students. 0 0 Sunday 11 October 2020 2020-10-11T08:46:00-07:00 Edit this post. Essay on Electronic Waste in Marathi : In this article " ई कचरा ...

  11. [निबंध] स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी

    या लेखातील swachata che mahatva, Cleanliness Marathi information and essay ही माहिती आपण आपल्या शाळा तसेच कॉलेज च्या अभ्यासात उपयोगात घेऊ शकतात. तुम्हाला ही माहिती कशी ...

  12. ई- कचरा म्हणजे काय ? E-Waste in Marathi

    E-Waste in Marathi, E-kachra in Marathi ई-कचर्‍याचे recycle कसे करावे, ई-कचरा कुठून येत आहेत?

  13. प्लास्टिक मुक्त भारत निबंध मराठी Plastic Mukt Bharat Essay in Marathi

    Plastic Mukt Bharat Essay in Marathi प्लास्टिक मुक्त भारत निबंध मराठी निसर्गाने मानवाला बरीच साधन संपत्ती दिली आहे. साधन संपत्ती म्हणजे मानवाला उपयुक्त

  14. मी कचरा बोलतोय मराठी निबंध |Me kachra boltoy Marathi nibandh

    Me kachra boltoy Marathi nibandh. मी कचरा बोलतोय मराठी निबंध |Me kachra boltoy Marathi nibandh ... माझे घर मराठी निबंध / Marathi essay on my home in Marathi; माझा आवडता प्राणी वाघ my favourite animal tiger short essay;

  15. ओला कचरा

    म्हणजे, कुठला कचरा ओला कचर्‍यात मोडतो आणि कश्याला सुका कचरा म्हणावे याबाबत सर्वांचाच गोंधळ आहे. उदाहरणार्थ, जेवणाचे खरकटे ओल्या ...

  16. घनकचरा

    ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची ...

  17. 100+ मराठी विषयावरील निबंध

    मराठी निबंध यादी | marathi essay topics. माझी आई निबंध मराठी. माझे बाबा / वडील. माझी शाळा निबंध मराठी. माझी सहल मराठी निबंध. माझी आजी निबंध. माझे ...

  18. Plastic kachra mukt bharat essay in marathi

    plastic kachra mukt bharat essay in marathi - 15627509

  19. कचरा प्रबंधन का महत्त्व पर निबंध

    ADVERTISEMENTS: कचरा प्रबंधन का महत्त्व पर निबंध | Essay on The Importance of Waste Management in Hindi! शहरों में आज दुनिया की करीब आधी आबादी बसती है । भविष्य में भी शहरों की ...

  20. मी कचरा बोलतोय मराठी निबंध !

    त्याचे विघटन केल्यावर मी खताच्या स्वरूपात शेतात जाऊन पडतो. शेतातील धान्याच्या मुळाशी जाऊन दर्जेदार पिक उभं राहण्यास मदत करतो .एका ...

  21. इलेक्ट्रानिक और कंप्यूटर कचरे

    मात्रा. विश्व में ई-कचरे को "सबसे तेजी से बढ़ते कचरे का स्रोत" माना जाता है जिससे 2016 में 44.7 मिलियन टन उत्पन्न हुए- जो 4500 ऐफेल टावर के बराबर ...

  22. ई-कचरा

    माउस, की-बोर्ड, मोबाइलचे खराब झालेले स्पेअर पार्ट किंवा सध्याच्या स्थितीत न चालणारी उपकरणे ही 'ई-कचरा [१] ' या प्रकारात येतात. जुन्या ...

  23. शेतकऱ्याची आत्मकथा निबंध

    2. शेतकऱ्याची आत्मकथा निबंध/ शेतकऱ्याचे आत्मवृत्त निबंध Shetkaryachi atmakatha in marathi nibandh. शेतकऱ्याची आत्मकथा मराठी निबंध (Essay on Shetkaryachi Atmakatha in Marathi) (450 शब्द ...